मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेचा भडीमार केला. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान का करतात? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आणि असेच चालू राहिले तर त्यांना राज्यात फिरणे मुश्किल होईल असे ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व माध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई काय केली याची माहिती द्यावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी आज सकाळी नियमित कामकाज सुरू होताच केली , त्यावर दिवसभरात निर्णय देतो असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले, मात्र समाधान होत नसल्याने त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्हा सहकारी बँकेत झालेल्या कर्ज वाटप आणि नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता. याबाबत २०२१ साली चौकशी जाहीर होऊनही तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती त्यामुळे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील गिरणी कामगारांना देय असणारी घरे देण्यासाठी १ लाख ७४ हजार अर्जांची छाननी प्रक्रिया महिनाभरात सुरू केली जाईल आणि त्यानंतर कालबध्द कार्यक्रम आखून पात्र लोकांना घरे दिली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील राणे यांनी उपस्थित केली होती, त्यावर कालिदास कोळंबकर, सदा […]Read More
हम्पी, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हे जागतिक हेरिटेज स्थळ सर्वात मोठ्या हिंदू साम्राज्यांपैकी एक असलेल्या विजयनगर राज्याच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. मोनोलिथिक शिल्प आणि स्मारकांच्या वास्तूने जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली आहे. पहिली सेटलमेंट इ.स.चे पहिले शतक असल्याचे नोंदवले गेले आहे. जर तुम्ही भारतात मार्चमध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे शोधत असाल, तर हम्पी हा एक उत्तम पर्याय […]Read More
झारखंड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झारखंड कर्मचारी निवड मंडळाने TGT आणि PGT पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे TGT आणि PGT च्या एकूण 3120 रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी उमेदवार ५ एप्रिलपासून अर्ज करू शकतात. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2023 ही निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता बी.एड […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेतील कामांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष लेखा परिक्षण अर्थात कॅगच्या अहवालानुसार पालिकेचा कारभार भ्रष्ट आणि अपारदर्शक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभेत आज हा अवहाल मांडण्यात आला, शिवसेनेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कामांची चिरफाड करण्यासाठी भाजपाने उभारलेल्या लढ्यातील हा पहिला प्रहार असून , प्रथा परंपरा मागे टाकत उपमुख्यमंत्री देवेंद्र […]Read More
सिहोर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला न्यायालयाकडून अगदी चमत्कारिक आणि प्रत्यक्षात आणण्यास अशक्य अशा शिक्षा सुनावल्या जातात. अशीच एक शिक्षा मध्यप्रदेशातील सिहोल येथील न्यायालयाने पुण्यातील एका व्यक्तीला आर्थिक घोटाळा प्रकरणी सुनावली आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर तब्बल २५० वर्षांची शिक्षा झाली आहे. चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या पुणे येथील आरोपीचे […]Read More