मुक्तसर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस म्हटलं की पहिल्यांदा आपल्या मनात धडकी भरते. कायदा सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे पोलीस आता सर्वसामान्यांच्या लग्न सोहळ्यात चक्क बॅंड वाजवण्याचे काम करणार आहेत. प्रत्येक राज्यातील पोलीस पथकाचे बॅंड पथकही असते. राष्ट्रीय महत्वाच्या दिनी आणि संचलना दरम्यान पोलीसांचे बॅंड पथक बॅंड वादन करते मात्र आता पंजाबमधील मुक्तसर […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : CRZ कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मालवण -चिवला समुद्र किनाऱ्यावर CRZ-2 कायद्याचे उल्लंघन करून बांधलेल्या राणे यांच्या ‘नीलरत्न’ या अलिशान बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.या अनधिकृत बांधकामप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची अर्थात एस आय टी ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती आज विधानसभेत देण्यात आली.SIT formed in Sheetal Mhatre video case या तपास कामी सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत, या प्रकरणी चार आरोपी अटकेत असून […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नुकताच 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. भारताने या सोहळ्यात यंदा तब्बल २ पुरस्कार पटकावले असून संपूर्ण देशभरात विजेत्यांचे कौतुक होत आहे. शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यापूर्वीही काही भारतीय कलाकारांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल जाणून घेऊया… भानू […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण भूसंपादन आणि विविध विभागांच्या रखडलेल्या परवानग्या यामुळे आजवर रखडले होते मात्र आता यावर मार्ग काढून संपूर्ण महामार्ग काँक्रीटीकरण करून पुढील नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आदिती तटकरे यांनी उपस्थित केली होती, […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे. राज्यातील कोणाचंही समाधान न करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते, फडणवीसांनी विरोधकांना पंचामृत , शिंदे गटाला प्रसाद तर भाजपाच्या […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एचएनएम) अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका (आरबीएसके) शहरी व ग्रामीण एएनएम, जीएनएम , एलएचव्ही यांना रिक्त पदावर सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठीमंत्रालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.15 वर्षापासुन अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका साहय्यीका व शहरी भागात आपल्या जिवाची बाजी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे अंतर्गत क्षेत्रीय पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या समतादूत प्रकल्पातील मनुष्यबळाचे समाज कल्याण विभागात समायोजन व्हावे या प्रमुख मागणीसाठी प्रकल्प अधिकारी व समतादूत मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण बसले आहेत.गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उद्या १४ मार्च पासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगर पालिका, जिल्हा परिषदा, म्हाडा, तहसीलदार कार्यालय, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प होणार आहे. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित […]Read More