Month: February 2023

देश विदेश

संसदेत मोदींनी घेतला राहूल गांधी यांचा समाचार

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर संबोधन करताना आज पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस खासदार राहूल गांधी यांचा चागला समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध असल्याचे सांगून टीका केली होती. त्या टीकेला पंतप्रधान मोदी यांनी आज […]Read More

देश विदेश

आग्रातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी

नवी दिल्ली,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या किल्ल्यात घेतलेली औरंगजेबाची भेट आणि त्याला दिलेला सडेतोड जबाब, हा इतिहास तर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच या विशेष प्रसंगामुळे महाराष्ट्राच्या मनात या प्रसंगाबाबत विशेष अभिमानाची भावना आहे. यामुळेच आग्र्यातील लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. […]Read More

ट्रेण्डिंग

RBI कडून रेपो दरात वाढ, गृहकर्ज, वाहनकर्ज महागले

मुंबई,दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे.  नव्या वाढीसह आता रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्यावर काय होणार परिणाम रेपो दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना गृहकर्जापासून सर्व कर्जे पुन्हा महाग […]Read More

अर्थ

या जिल्ह्यांमध्ये तब्बल २४२ कोटी रु विजबील थकबाकी

मुंबई,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढलेल्या वीज बिल दरामुळे सध्या सर्वसामान्य नागरिकांसह लहान मोठे उद्योजक देखील त्रस्त झाले आहेत. यातील काही जणांचा कल विज बिल न भरण्याकडे दिसून येतोय. विजबिल थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणला विशेष मोहिम राबवली जात आहे. राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तब्बल २४२ कोटी रु विजबील थकले आहे. महावितरणकडून ग्राहकांना […]Read More

Featured

धारावीत एक वीट ही उभी राहू देणार नाही

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्याचा अधिकार आता भारतीय जनता पक्षाच्या मर्जीतील उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला मिळाले आहेत. गेल्या ५० वर्षात धारावीचा विकास झाला नाही, तो आता पाच-सहा वर्षात होईल यावर धारावीतील नागरिकांना मुळीच भरवसा नाही . उलट पुनर्विकासाच्या नावावर येथील गोरगरीब, […]Read More

राजकीय

प्लास्टिकचे जॅकेट परिधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेहरावांवरुन कायमच चर्चेत असतात. १५ ऑगस्ट असो २६ जानेवारी अथवा सभा, मोदी आपल्या खास पेहेरावाने कायमच असतात. प्रत्येक पेहेरावामागे काहीतरी खास कारण असते.असेच काहीसे आता पुन्हा एकदा घडले आहे. यावेळी ते त्यांच्या खास जॅकेटमुळं चर्चेत आले आहेत. या जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाबाबतचा महत्वाचा […]Read More

Breaking News

कॅमेऱ्यासमोर हात जोडून या मराठी कलाकारांनी मागितली माफी, बघा काय

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता प्रसाद ओक याने नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे हात जोडून उभे आहेत, असे दिसत आहे. हा व्हिडीओ ते माफी मागतानाचा आहे. आता ही माफी नक्की कोणाची आणि का मागितली जातेय या बाबत सगळ्यांनाच […]Read More

पर्यावरण

वसई-विरार महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू

वसई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेला 13 वर्षे पूर्ण झाली असून पर्यावरण सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्राचे नागरीकरण झपाट्याने होत असले तरी पर्यावरणाकडे होत असलेले हे दुर्लक्ष आता सुधारले आहे. वसई-विरार महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अहवालातून राज्य सरकारला वसई-विरार शहरातील पर्यावरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली […]Read More

पर्यावरण

सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध… रणथंबोर

रणथंबोर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्हाला तुमची सुट्टी निसर्गाच्या सानिध्यात घालवायची असेल, तर देशाच्या उत्तरेकडील भागातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध असलेल्या रणथंबोरची सहल करण्यापेक्षा काहीही चांगले असू शकत नाही. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात वसलेले, रणथंबोर हे वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. रणथंबोर केवळ जवळून वन्यजीव पाहण्याची संधीच देत नाही तर निसर्गाच्या […]Read More

करिअर

रेल कोच फॅक्टरी कपूरथला येथे 550 पदांवर भरती

कपूरथ, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रेल कोच फॅक्टरी कपूरथला यांनी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना RCF rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मार्च आहे. पदांची संख्या: 550 रिक्त जागा तपशील फिटर: 215 पदे वेल्डर: 230 पदे मशीनिस्ट: […]Read More