Month: February 2023

Breaking News

जिंकलेल्या सामन्यात रविंद्र जडेजाला ठोठावला दंड

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात तब्बल एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला तरी रवींद्र जडेजाला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने नागपूर येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अवघ्या अडीच दिवसात पराभव केला. रोहित शर्माच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि 132 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून […]Read More

महानगर

‘टाटा’च्या कॅन्सर रुग्णालयाचा खारघरमध्ये विस्तार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील परळचे टाटा रुग्णालय केवळ भारतातीलच नव्हे तर शेजारील देशांमधील कर्करोगाच्या रुग्णांसाठी आधार बनले आहे. या रुग्णालयाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. या समजुतीनुसार रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयाची जागा अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन २००५ मध्ये या ‘टाटा’च्या वतीने नवी खारघर येथे स्थापन करण्यात आलेल्या संशोधन विभागात […]Read More

खान्देश

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांचे

अहमदनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- 46) यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यविधी होणार आहेत. ऍड. शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा […]Read More

Featured

लम्पीचा धोका कायम; ९०९ जनावरांचा मृत्यू

वाशिम, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यात लम्पी आजाराचा धोका कायम असून, आजपर्यंत ९०९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.Lumpy threat remains; 909 animals died जिल्ह्यात १४ हजार ८५३ जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून,१३ हजार ५७८ जनावरे लम्पी आजारातून औषध उपचारातून बरी झाली आहेत. तर ३६६ जनावरांवर उपचार सुरू असून अद्यापावेतो ९०९ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. […]Read More

महाराष्ट्र

सुकन्या समृद्धी योजनेची दोन दिवसात 27 हजार 500 खाती

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाव ह्या महत्वाकांक्षी अभियाना अंतर्गत तसेच सध्या सुरू असलेल्या अमृत्पेक्स प्लस कार्यक्रम अंतर्गत भारतीय डाक विभागाने 9 आणि 10 फेब्रुवारी चे दरम्यान, सुकन्या समृध्दी योजनेचे संपूर्ण देशात 7.5 लाख खाते काढण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.27 thousand 500 accounts of Sukanya Samriddhi Yojana in two days […]Read More

Breaking News

राष्ट्रवादाबरोबर विकास आणि गरिबांचे कल्याणकारी राज्य ही भाजपची ओळख

नाशिक, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवी दिशा दिली आहे राष्ट्रवाद ही भाजपची ओळख होती आता त्याच बरोबर विकास आणि गरिबांचे कल्याण करणारे राज्य अशी ओळख मिळाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची संपर्क सातत्याने ठेवणे आवश्यक आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केले. प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक […]Read More

ऍग्रो

राज्यातील मच्छीमारांच्या होडी आणि जाळीच्या अनुदानात लक्षणीय वाढ

मुंबई दि १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे ; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकाराना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहीती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तयार जाळी खरेदी […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांनी मुंबईत केलं दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चे लोकार्पण

मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज संध्याकाळी मुंबई येथे आगमन झाले. यावेळी विमानतलावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर  या दोन ‘वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदींनी वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पण कार्यक्रमात मराठीतून भाषण केले. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत […]Read More

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच?

मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता पावसाळ्यानंतरच होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण या बाबत सर्वोच्च  न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पुढील तारखा दिल्या जात आहेत. आज पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. आता  सव्वा महिन्यानंतर म्हणजेच 14 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी […]Read More

राजकीय

सरकारने बहुचर्चित ‘Cow Hug Day’ आदेश घेतला मागे

नवी दिल्ली,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन विक चा जल्लोश सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणारा  व्हॅलेंटाईन डे  Cow Hug Day  म्हणजेच गाईला आलिंगन देण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे अजब  लेखी आवाहन केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशु कल्याण विभागाकडून करण्यात […]Read More