Year: 2021

अर्थ

सेन्सेक्सने ६०,००० चा टप्पा प्रथमच केला पार. 

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात सेन्सेक्सने प्रथमच ६०,००० चा टप्पा पार केला. कोविडच्या संकटातून बाजार हळूहळू सावरायला लागला आहे. सरकार व रिझर्व्ह बँकेने उचललेली ठोस पावले,कमी व्याज दर,अर्थव्यवस्थेत होणारी थोडी सुधारणा ,वॅक्सीनेशन मध्ये होणारी झपाट्याने वाढ,विदेशी गुंतवणूकदारांचे पुन्हा भारतीय बाजाराकडे वळलेले पाय या सगळ्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. या आठवडयात बाजारावर […]Read More

Featured

प्रत्यक्ष कर संकलनात 74.4 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या वर्षी 1 एप्रिल ते 22 सप्टेंबर या कालावधीत सरकारला 5,70,568 कोटी रुपयांचा निव्वळ प्रत्यक्ष कर (Direct Tax ) (परतावा वजा केल्यानंतर) प्राप्त झाला आहे. अर्थ मंत्रालयाच्या मते, कोविडच्या 2020 च्या याच कालावधीत गोळा केलेल्या 3,27,174 कोटींच्या करापेक्षा तो 74.4 टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे, सरकारने या आर्थिक वर्षात […]Read More

ऍग्रो

महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान 600 वी किसान रेल्वेसेवा सुरू, शेतकऱ्यांना

नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळत नाही, हा नेहमीच मोठा प्रश्न राहिला आहे. शेतकऱ्यांना या समस्येपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. अशीच एक कृती म्हणजे किसान रेल. या योजनेअंतर्गत कृषी उत्पादने देशाच्या एका भागातून  दुसऱ्या भागात रेल्वेद्वारे पाठवली जात आहेत. ही योजना सुरू झाली […]Read More

Featured

…अन्यथा अर्थव्यवस्था रुळावर येणे कठीण

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या एकूण निर्यातीत वाढ, औद्योगिक उत्पादनात सुधारणा आणि कृषी उत्पादनांच्या परदेशी निर्यातीत वाढ झाल्याच्या चांगल्या वृत्तांनंतरही नोकऱ्यांच्या आघाडीवरील संकट कायम आहे. देशातील बेरोजगारीचा दर (unemployment rate) 7.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.1 टक्के आणि ग्रामीण भागात 6.6 टक्के झाला आहे.   बेरोजगारी मागणीच्या वाढीतील मोठा अडथळा […]Read More

अर्थ

आशियाई विकास बँकेने कमी केला विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (ADB) भारतातील साथीच्या दुसऱ्या लाटेने झालेल्या नुकसानीमुळे चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) देशाचा जीडीपी विकास दर (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 10 टक्क्यांवर आणला आहे. याआधी एडीबीने एप्रिलमध्ये अंदाज व्यक्त केला होता की 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 11 टक्के रहाण्याची अपेक्षा आहे. परंतु एडीबीने […]Read More

ऍग्रो

Kisan Protest: म्युनिसिपल कामगार संघटना शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी, हिसार टोल प्लाझावर

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्मचारी संघटना कृषी कायद्याच्या विरोधात धरणावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडल्या आहेत. महापालिका कार्यालयात म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनची गेट मीटिंग आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी रविदास प्रधान होते. ब्लॉक सचिव सुरेश कुमार यांनी सांगितले की, कर्मचारी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि हे तिघेही शेतकऱ्यांना खांद्याला खांदा […]Read More

अर्थ

बँक ठेवींवरील व्याजामुळे ठेवीदारांचे नुकसान

मुंबई, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की किरकोळ ठेवीदारांना बँकांमधील ठेवींवर (bank deposits) नकारात्मक परतावा मिळत आहे. याचा अर्थ असा की व्याज (interest) मिळत असूनही त्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने व्याजाद्वारे होणार्‍या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या कराचा पुनर्विचार करायला हवा. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळायला हवी Retired senior citizens […]Read More

Featured

‘या’ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 4 दिवस दिल्लीत सतत

नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या विविध भागात पावसाचा कालावधी सतत सुरू असतो. देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेस जोरदार पाऊस पडत आहे. IMD (भारतीय हवामान विभाग) ने जारी केलेल्या ताज्या अपडेट नुसार आज पश्चिम बंगालच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD नुसार, आज पश्चिम बंगालमधील बीरभूम, मुर्शिदाबाद, पूर्व बर्धमान, पश्चिम […]Read More

अर्थ

भारत यासाठी बनले सर्वात आकर्षक ठिकाण

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताला (India) पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक (Foreign direct investment) महत्वाची आहे. डेलॉइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी हे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की अमेरिका, ब्रिटन, जपान आणि सिंगापूरमधील 1,200 उद्योगपतींमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील 40 टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितले की ते भारतात अतिरिक्त […]Read More

ऍग्रो

कांदा पिकाचे नुकसान टाळायचे असेल, तर याप्रमाणे करा संरक्षण

नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसानंतर यावेळी शेतात भरपूर ओलावा असतो, जो कांदा पिकासाठी (onion crop)अतिशय धोकादायक असतो. या रोगांचा प्रादुर्भाव कांद्यामध्ये सर्वाधिक दिसून येतो. अशा परिस्थितीत,  वेळेत ओळखले गेले नाही आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. या रोगांपासून कांदा पिकाचे संरक्षण (Protection of […]Read More