Tags :मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित

महानगर

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून या रस्त्यावर कोणतेही तडे वगैरे नाहीत. तसेच, रस्त्यांवर खड्डे देखील झालेले नाहीत. सध्या प्रसार माध्यम व समाज माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या […]Read More