Tags :पीक-विमा-योजना

Featured

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, 34,788 लोकांचे शेती कर्ज

नवी दिल्ली, दि. 12  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने मोठी बाजी मारत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या 34,788 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कर्जमाफी हा राज्यातील मोठा राजकीय मुद्दा आहे. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी २७५ कोटी ४० लाख […]Read More