Tags :Yatra in the name of Mahatma Gandhi is held in this village

मराठवाडा

या गावात भरते महात्मा गांधींजींच्या नावाने यात्रा

लातुर,दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशासाठी आयुष्य वेचलेल्या महान नेत्यांच्या प्रभाव समाजमनावर वर्षानुवर्षे टिकून राहतो. ग्रामीण भागात काही ठिकाणी तर अशा महान व्यक्तींच्या कार्याबाबत आदर व्यक्त करण्यासाठी लोकपरंपरांचा आधार घेतला जातो. असाच एक विशेष उपक्रम लातुर जिल्ह्यातील उजेड या गावात आयोजित केला जाते. येथे दरवर्षी २४ ते २७ जानेवारी दरम्यान महात्मा गांधीजींच्या स्मृतीनिमित्त यात्रा […]Read More