Tags :Supreme Court Holds verdict on Maharashtra Political Conflict

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल

नवी दिल्ली,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेना कोणाची ? या विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या या विषयाचा अंतिम निकाल काय लागतो याकडे कट्टर शिवसैनिकांसह सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आजही याबाबत अंतिम […]Read More