Tags :Big decision regarding 10th and 12th exams

शिक्षण

दहावी,बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

मुंबई,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्यात २१  फेब्रुवारी पासून १२ वीची तर ३ मार्चपासून परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेत होणारे कॉपी तसेच पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ दरवर्षी प्रमाणेच सुसज्ज होत आहे. यावर्षी अधिक सतर्कतेचा उपाय म्हणून काही परीक्षेच्या नियमात काही महत्त्वाते बदल करण्यात आले आहेत. हे आहेत नवीन बदल आता […]Read More