Tags :सरकार-संशोधनासाठी-तयार

ऍग्रो

Farmers protest : कृषी कायद्यात सुधारणा करण्यास सरकार तयार, शेतकऱ्यांनी

लखनौ, दि.16  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे निदर्शने सुरू आहेत. अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना  सरकारशी बोलणी करण्याचे आवाहन केले आहे. लखनौमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते म्हणाले की सरकार शेतकर्‍यांशी बोलण्यासाठी नेहमीच तयार आहे. ते म्हणाले की केवळ वाटाघाटी करूनच समस्या […]Read More