Tags :मोदींच्या धोरणांमुळेच भारतावर मंदीचे सावट नाही

मराठवाडा

मोदींच्या धोरणांमुळेच भारतावर मंदीचे सावट नाही

औरंगाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत औरंगाबादेतील अ‌ॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपो २०२३ चा समारोप पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‌ॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या आयोजनाबाबत उद्योजकांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रदर्शन झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगत मसिआ या मराठवाड्यातील उद्योजक संघटनेचे कौतुक केले. मराठवाडा आणि विदर्भातील […]Read More