Tags :भारतीय-कृषी-संशोधन-खरड-तण-संशोधन-संचालनालय

ऍग्रो

अन्नधान्याची वाढती गरज यावर कृषिमंत्र्यांचे मोठे विधान, 4 टक्के वार्षिक

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर(Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) म्हणाले की, सन 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 160 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यासाठी अन्नधान्याची वार्षिक गरज वाढून 400 दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे, कृषी क्षेत्रात किमान 4 टक्के वार्षिक वाढीची आवश्यकता असेल. भारतीय कृषी संशोधन – खरड […]Read More