Tags :पेरणीची-तयारी

ऍग्रो

Aurangabad : मराठवाड्यात पावसाने लावली हजेरी,मोठ्या प्रमाणात नुकसान 

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात असतानाच, गुरुवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही भागात जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ओलाव्याअभावी पेरणीनंतर उशिरा पाऊस झाल्यास पेरण्या उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]Read More