Tags :नागपूरमध्ये ४०० कोटी रुपयांचा वाळू घोटाळा

महानगर

नागपूरमध्ये ४०० कोटी रुपयांचा वाळू घोटाळा

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष ,रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पदाचा गैरवापर करीत नागपूर मध्ये सुमारे 400 कोटी रुपयांचा वाळू घोटाळा केल्याचा गंभीर आरोपआज पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ . राजेश ठाकरे जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामविकास पंचायतराज तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष नागपूर यांनी केला. उच्चस्तरीय चौकशी व्हावी […]Read More