Tags :दुष्काळी पट्ट्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती….

Breaking News

दुष्काळी पट्ट्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती….

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हा तसा दुष्काळी भाग. मात्र याच पूर्व भागात टेम्भू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे. बदललेले पर्जन्यमान, योजनेचे पाणी यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता ऊसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागलेत. यातच आता खानापूर घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीची शेती फुललेली आहे. […]Read More