Tags :पाण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

Breaking News

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

यवतमाळ, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्प होऊन 30 वर्षाचा कालावधी झाला आहे. मागणी करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. एका मागून एक शेतकऱ्यांनी प्रकल्पात उड्या घेतल्या. या आंदोलनामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली. अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यावर 30 किलोमीटर पलीकडे सिंचनाचे पाणी मिळत […]Read More