Tags :उध्दव ठाकरे

etc

नेत्यांची विधाने आणि त्यांचे अन्वयार्थ

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More

राजकीय

लोकसभा निवडणुका झाल्या तर आम्हाला चाळीस जागा मिळतील

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात महाविकास आघाडीला चाळीस जागा मिळतील असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.If the Lok Sabha elections are held, we […]Read More