मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन) : सागरसफरी आणि सागरी व्यापार या संकल्पना प्राचीन भारताला सुपरिचित होत्या. लोथल येथे सापडलेल्या सिंधू संस्कृतीच्या खाणाखुणा आणि प्राचीन काळी अनेक देशांत पोहोचलेल्या भारतीय वस्तू त्याची साक्ष देतात. प्राचीन भारताचा सागरी व्यापार दक्षिण अमेरिकेतील देशांशी चाले. इजिप्तच्या ज्या बंदरात थांबून या नौका पुढे जात, तेथे संशोधनात काळे मिरे सापडले. हे […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील बहुतेक सर्वच विकसित देश आता भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यटन, शिक्षण, नोकरी अशा विविध निमित्ताने दरवर्षी हजारोंच्या संख्येने भारतीय जपानला भेट देतात. त्यांचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून आता जपान सरकारने १ एप्रिलपासून जपानने भारतीय प्रवाशांना ई-व्हिसा देण्यास सुरुवात केली […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोक पूजा करतात. परंतु, पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य उद्यानात, रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली टाकले जाते. अनेक मोठ्या धार्मिक उत्सवादरम्यान शहरातील जलस्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. कुठेतरी या सगळ्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे ज्यामुळे भविष्यात मोठे संकट निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन गाझियाबादच्या नीरज […]Read More
जम्मू-काश्मीर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वास्तूंचा जिर्णोद्धार केला आहे. आता भारतभूचा शिपपेच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि गेली कित्येक वर्ष पाक आणि इस्लामी दहशतीखाली वावरणाऱ्या काश्मीरमधील धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आठव्या शतकातील वास्तुकलेचे अद्भूत उदाहरण असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण कोकणातील महत्त्वाचा वरंधा घाट मार्ग १ एप्रिल पासून ३१ मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावले आहेत. म्हाप्रळ भोरमार्गे पुणे येथे जाणार्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात […]Read More
मुंबई, दि. 30 (जितेश सावंत) :दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५१ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४६ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “क्रोधीनाम” आहे. संवत्सराचे फळ- या वर्षात जनता क्रोध,लोभ,स्वार्थ या भावनांनी तसेच रोगांनी ग्रासेलनवीन वर्षाची पत्रिका ही धनु लग्नाची आहे […]Read More
नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पौराणिक आणी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंत्रनगरी नाशिकची ओळख उद्योग नगरी,द्राक्षपंढरी पासून ते वाईन नगरी पर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर नाशिक नगरीचे नाव फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहचावे या एकमेव उद्देशाने नाशिक मध्ये प्रथमच फॅशन विकचे आयोजन होत आहे. फॅशन हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आबालवृध्दां पासून ते अगदी खेड्यापाड्या […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्वात घडणाऱ्या गोष्टींपैकी ही एक आहे. शेवटी, पार्श्वभूमी म्हणून चित्तथरारक सूर्यास्तासह काही उत्तम वाइन कोणाला आवडत नाही? भारताच्या वाईन कॅपिटल – नाशिकमधील प्रसिद्ध सुला विनयार्ड्स येथे आयोजित केलेला हा महोत्सव तुम्हाला उत्तम वाइन आणि सुखदायक संगीताचा जादुई संयोजन देतो. या वर्षीच्या फेस्टमध्ये साशा, डायटोनिक, अँकीट्रिक्स, […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक उत्सवांपैकी एक, काला घोडा कला महोत्सव (याच नावाच्या परिसरात) हा तुम्हाला चुकवू शकत नाही. नृत्य सादरीकरण, संगीत कार्यक्रम आणि मनोरंजक नाटकांसह 9 दिवसांचा स्नेहसंमेलन, महोत्सवात सहसा तरुणांची गर्दी असते आणि बऱ्याचदा सेलिब्रिटींची विशेष उपस्थिती पाहिली जाते. शिवाय, उत्सवासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. Kala Ghoda Art […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कुर्गचे मंत्रमुग्ध करणारे हिल स्टेशन हे कर्नाटकातील सर्वाधिक शिफारस केलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. हे मोहक हिरवळ, विस्तीर्ण धबधबे, प्राचीन मंदिरे आणि इतर विलक्षण स्थळांसाठी ओळखले जाते. या ठिकाणाची समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मीटर उंची आहे आणि जानेवारीच्या सुमारास येथील हवामान सुखद थंड असते. कुर्ग हे सर्व प्रकारच्या गर्दीला तितकेच आकर्षित […]Read More