वर्धा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात.जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्यशासन कायम आदर करीत आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या […]Read More
वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ” महाराष्ट्र शासनाने नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. साहित्य संमेलन घेणे हे सरकारचे काम नाही. सरकारने साहित्य संमेलन भरवणे ही कल्पना कोणत्याही स्वतंत्र देशाला आणि स्वतंत्र समाजाला मानवणारी नाही. सरकारी साहित्य संमेलनांमुळे यथावकाश साहित्याचे सरकारीकरण होऊ शकते. साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण तो सरकारच्या […]Read More
मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धूळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे . नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत […]Read More
अमरावती, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा 3382 मतांनी पराभव केला. काल सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, परंतु उमेदवारास विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीचा आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्याबद्दल रात्री उशिरा दुसर्या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. मतांचा […]Read More
मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कुस्ती खेळाडूंना तांत्रिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आँलंम्पिक सारख्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळातील तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्यासाठी सामंजस्य कराराची मदत होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या वतीने 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान राजधानी दिल्ली, गुजरात आणि मुंबई येथे तिसरा इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा युवा पोलिस नेत्यांसाठी एक महत्वाकांक्षी इंटरपोल नेतृत्व कार्यक्रम होता. इंटरपोल यंग ग्लोबल पोलिस लीडर्स कार्यक्रमाच्या समारोप सत्राला सीबीआयचे संचालक सुबोध कुमार […]Read More
वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण इथं साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य नगरी सजली आहे. आज ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरवात करण्यात आली.यावेळी विदर्भ […]Read More
पुणे दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “संगीतात प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, संगीत चूक आहे की बरोबर, हे ते न शिकलेला माणूस देखील ओळखू शकतो. त्यामुळे आपल्याला किती चांगले येते, हे आपणच ठरवले पाहिजे, आपणच आपले ‘जज’ असले पाहिले आणि त्यानंतरच लोकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे, अन्यथा तुमच्या चूका तुम्हाला मोठे होऊ देत […]Read More
औरंगाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( मविआ ) चे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे, त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, जल्लोषात घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. सलग चौथ्यांदा विजयी विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा या निवडणुकीत विजय मिळवला. 23 हजार 577 एवढी […]Read More
नाशिक, दि. ३(एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीच्या शेवटच्या पाचव्या फेरी अखेर निकाल घोषित करण्यात आले, या निकालात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे 29 हजार 465 मतांनी विजयी झाले आहेत. नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासून अटीतटीची समजली जात होती, त्याप्रमाणे पहिल्या फेरीपासून शेवटच्या पाचव्या फेरीपर्यंत तांबे कायम आघाडीवर होते. सत्यजित तांबे यांना […]Read More