Milind

राजकीय

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका

मुंबई, दि २४राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.टिळक भवन येथे आज राष्ट्रीय समाज […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शौर्यदिन कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तांकडून विजयस्तंभ परिसराची पाहणी.

पुणे, दि २४: 1 जानेवारी 2026 रोजी मौजे पेरणे येथे होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना सुरक्षितता पुरविण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांचे सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या […]Read More

आरोग्य

राज्यातील २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या होणार नियमित

मुंबई दि २४ : राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकार देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य सेवक (महिला) यांची पदे ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित संचालक, आरोग्य सेवा संचालनालयामार्फत […]Read More

राजकीय

थेट निवडून आलेल्या नगराधक्षाला आता सदस्यत्व आणि मताचाही अधिकार

मुंबई दि २४ : नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास […]Read More

महानगर

करी रोड येथे तुटलेल्या गटारामुळे अपघातात वाढ

मुंबई, दि २४करी रोड येथील लाडू सम्राट हॉटेल समोरील रस्त्यावर गटाराचे झाकण तुटलेले असल्याने वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. हे तुटलेले गटाराचे झाकण रस्त्यांच्या कडेला असून ते शक्यतो रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे चारचाकी , दुचाकी वाहनचालकांचा या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून टायर गटारात अडकत आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर गर्दीच्या वेळेस […]Read More

मनोरंजन

एन.डी.स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल रंगणार

मुंबई, दि २४:* महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कर्जत-खालापूर येथील एन. डी. स्टुडिओ येथे सकाळी १० ते ६ पर्यंत कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजनासह सेलिब्रेटीसोबत गप्पाचा कार्यक्रम नियमितपणे संपन्न होणार आहे. त्यामुळे वर्षाखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे. पाच वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ १४९९ […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई उच्च न्यायालयाचा “भास्कर” समूहाला धक्का; HR विभागाला चपराक; पत्रकार

देशभरातील पत्रकार अन् वृत्तपत्र व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण निकालाचे कायदेशीर विश्लेषण (रिट याचिका क्र. 9361/2025) विक्रांत पाटील मुंबई उच्च न्यायालयाने, न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने, डी. बी. कॉर्प लि. (दैनिक भास्करचे प्रकाशक) यांनी दाखल केलेली रिट याचिका (क्र. 9361/2025) फेटाळून लावत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाने कामगार न्यायालय, मुंबई यांनी दिलेला ‘भाग I’ पुरस्कार […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त)

बुधवार, दि. २४ डिसेंबर, २०२५ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग) राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची […]Read More

राजकीय

निवडणुकींच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी

मुंबई, दि २४सर्व राजकीय पक्षानी आपला मोर्चा आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका वळवला आहे. याच निवडणुकींच्या अनुषंगाने आता जोरदार मोर्चे बांधणी केली जात असून दिवसरात्र बैठका आणि चर्चेच सत्र रंगल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशातच आता महायुतीच्या (Mahayuti) गोटातून या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र […]Read More

राजकीय

उबाठांनी केलेला हिंदुत्वाचा सौदा मतदार विसरलेले नाहीत

मुंबई दि २४ : हिरव्या मतांसाठी उबाठांनी हिंदुत्वाचा सौदा केला हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे विधानसभा, नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीत उबाठा गटाला पश्चातापाची वेळ येणार आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More