Milind

पर्यावरण

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना

मुंबई, दि. २ : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयानुसार राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार […]Read More

राजकीय

महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर

मुंबई, दि २ : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी […]Read More

महानगर

गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी परळ गाव येथे रांगच रांग

मुंबई, दि २युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅसची टंचाई काही संपायचे नाव घेत नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिला आक्रमक झाल्या असून या सिलेंडर मिळवण्यासाठी त्या तासान तास लाईनीमध्ये उभे राहत असल्याचे परळ गाव येथे पहायला मिळत आहे. या लाईनीमध्ये उभे राहून देखील त्यांना गॅस न मिळाल्याने त्यांचा नाहक मनस्ताप होत आहे. तसेच या लाईनीमध्ये […]Read More

राजकीय

मतदारयाद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्ष असावी काँग्रेसची मागणी

मुंबई, दि. २ : निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक विशिष्ट जाती, धर्माची मते वगळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही राज्यात निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केलेल्या एस.आय.आर. मोहिमेत प्रचंड घोटाळे झाल्याचे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाला यातून फायदा होईल अशा पद्धतीने ही मोहिम राबवली जात असल्याचे […]Read More

राजकीय

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक-यांच्या बांधावर

पुणे, दि.२ : “राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) १ लाख २२ हजार हेक्टरहून ( ३ लाख ५ हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषी […]Read More

सांस्कृतिक

नाशिक जिल्यातील ओढा गावी भैरवनाथ महाराजाचा पालखी सोहळा संपन्न!

नाशिक, दि २नाशिक जिल्यातील मुक्काम पोस्ट ओढा हे गाव पुरातन युगातील गाव असून या गावात सीतामाईनी लव अंकुश यांना जन्म दिला. याच गावातील पेशवेकालीन सरदार रंगनाथराव ओढेकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर बांधले.परंतु त्यावेळेस दलितांना दर्शनाची परवानगी नव्हती, तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून ते मंदिर सर्वांसाठी खुले केले.गावात नवसाला पावणारे […]Read More

कोकण

आखाती युद्धाचा गणेश मूर्तींना फटका, गणेश मूर्तिकार चिंतेत.

पनवेल दि २ – रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गणेश मूर्तींचे माहेरघर असणाऱ्या पेण, हमरापूर मधील गणेशमूर्ती यंदा परदेशात उशिरा पोहचत असल्याने मूर्तिकारांना याचा मोठा फटका बसत आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका मूर्ती व्यावसायिकांना देखील बसल्याने जे एन पी ए बंदरात इतर शेतमालाचे कंटेनर बंदरात अडकून पडल्याने गणेशमूर्ती घेऊन जाणारे कंटेनर ठेवण्यास जागा नसल्याने याचा परिमाण […]Read More

खान्देश

भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक

नाशिक दि २ : नाशिकमधील गाजलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. पहिल्या गुन्ह्यात काल न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. आज, 2 एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात अधिक तपासासाठी पोलिसांकडून अशोक खरातला पोलीस कोठडी मिळवण्याची मागणी […]Read More

महानगर

माजी आमदार मधु चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

मुंबई, दि १म्हाडाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार मधु चव्हाण यांचा वाढदिवस नुकताच भायखळा येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नुकताच जल्लोषात संपन्न झाला. चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि लोकोपयोगी कामे केली आहेत. तसेच ते आता आमदार नसून देखील ते दररोज सकाळ आणि संध्याकाळी आपल्या जनसंपर्क कार्यालयात येऊन लोकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवत असतात. ते […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि १• अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार (जलसंपदा, विभाग) • महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग ) • अमरावती […]Read More