Milind

महानगर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अवतरले अंदमान

मुंबई दि ५ : स्वातंत्र्यचळवळीतील सशस्त्र क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानातील काळकोठडीत डांबले. तिथे त्यांच्यासह अनेक क्रांतिकारकांना कोलू फिरवताना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागल्या. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी आणि त्याचा काही अंशी प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘अनुभव कोल्हू […]Read More

महानगर

मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन, घरघंटीनगरसेवक रोहिदास लोखंडे

मुंबई, दि ३मुंबई महानगरपालिका महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत शिलाई मशीन आणि घरघंटी बचत गटाच्या महिलांना दिली जाते. परंतु काहीतरी राहिल्यामुळे या शिलाई मशीन आणि घरघंटी या बचत गटाच्या महिलांना मिळाली नाही. याचा पाठपुरावा भायखळा येथील भाजपा नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी केला आणि या बचत गटाच्या महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सन […]Read More

महानगर

उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी

उल्हासनगर, दि ३: उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत आंबेडकरी अनुयायींनी उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर काळ्या फिती लावून मुकनिदर्शने केली. पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ऍड. कल्पेश माने यांनी दिला आहे.उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील शांतीनगर स्मशानभूमी कॅम्प -३ मध्ये डॉक्टर बाबासाहेब […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पावसामुळे उद्भवलेली  परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

पुणे, दि ३ अवकाळी पावसाने सलग दोन दिवस पुणेकरांना झोडपले असून एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाचा तब्बल 130 वर्षांचा विक्रम या दोन दिवसाच्या पावसाने मोडून काढला आहे. यामुळे घडलेल्या झाडपडीसारख्या, रस्त्यावर पाणी साचणे आणि ड्रेनेज तुंबण्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. कचराकुंड्यांमध्ये पाणी जाऊन कचऱ्याचा चिखल […]Read More

महानगर

ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या कमतरतेमुळे विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

मुंबई, दि ३: विक्रोळी कन्नमवार नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती महात्मा फुले सर्वसाधारण रुग्णालयात ऑर्थोपेडिक (अस्थिरोग) डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे. डॉ. योगेश भालेराव यांच्यासह दिशा वेल्फेअर ग्रुप आणि विक्रोळी विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. जाधव यांची भेट घेऊन सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ऑर्थोपेडिक विभागातील एका […]Read More

महानगर

दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश

मुंबई, दि ३ मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही नागरिकांना दररोज पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमितपणे करीत असते. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विविध स्तरावर वेळोवेळी गौरव देखील करण्यात आला आहे. तथापि, सध्या काही ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित निराकरण करावे आणि पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा […]Read More

महानगर

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी समर्पित राहणार : प्रा. जोगेंद्र कवाडे

मुंबई, दि ३देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली तरी लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेला मोठा वर्ग जो महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली चळवळ घेऊन चालत आहे आणि मी त्याच वर्गातील एक सामान्य कार्यकर्ता असे स्वताला समजतो. देशातील प्रत्येक घटकातील शेवटच्या व्यक्तीला समानतेचा अधिकार मिळवून देण्याचे मोलाचे कार्य संविधानाने केले आहे. त्याच संविधानाच्या चौकटीत राहुन मी […]Read More

महानगर

गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या हाती पुन्हा

मुंबई, दि ३: पडिले वळण इंद्रिया सकळा या उक्तीला अनुसरून गुजराती समाज चे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांनी वयाच्या ८६ व्या वर्षीही तरुणांना लाजवतील अशी कामगिरी केल्यामुळे ‘चैन पडेना आम्हाला’ या धर्तीवर पुनश्च एकदा गुजराती समाज चे सुकाणू हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुजराती समाज या संस्थेचा पाया भक्कम करुन या संस्थेला नावारूपाला आणले, […]Read More

पर्यावरण

महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना

मुंबई, दि. २ : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयानुसार राज्यातील प्रमुख शहरी वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार […]Read More

राजकीय

महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर

मुंबई, दि २ : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी […]Read More