ठाणे दि ६ : “भारत” हे नाव ज्या भूमीतून आले, त्या मुंबईतील सिद्धिविनायक महागणपतीच्या टिटवाळा शहरातून रविवारी दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’चे दिमाखदार प्रकाशन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडले. तत्पूर्वी, मंत्री महोदयांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, एक बातमी क्लिक करून त्यांनी ‘जन सम्राट […]Read More
मुंबई, दि ६ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education – CBSE) पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा आज (दिनांक ६ एप्रिल २०२६) उत्साहात पार पडला. राजावाडी (घाटकोपर) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज सीबीएसई शाळेत शिक्षण समिती […]Read More
मुंबई, दि ६ :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रभागि क्र.१२ च्या स्थानिक नगरसेविका सौ. सारिका शशिकांत झोरे यांच्या पुढाकाराने पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामांचा शुभारंभ शिवसेना विधानसभाप्रमुख श्री अशोक म्हामूणकर व उपविभागप्रमुख श्री चेतन कदम यांच्या शुभहस्ते मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, विधानसभा […]Read More
चंद्रपूर दि ६ – मूल महामार्गावर “मामा मेल” वाघाच्या शिकारीचा थरार पहायला मिळाला. भर दिवसा त्याने महामार्गावरून गाईची शिकार ओढत नेली, रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी मोबाईल कॅमेरात हे दृश्य कैद केले. मामा मेलच्या शिकारीचे हे दृश्य, मुल चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरातील आहे, इथेच मामा मेल या अतिशय प्रसिद्ध वाघाचा अधिवास आहे. आगडी भागात काल महामार्गाच्या बाजूला […]Read More
मुंबई, दि ४ : पत्रकार.लेखक प्रशांत डिंगणकर यांच्या “मनबाधा” या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन सोमवार ६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते “मनबाधा”चे प्रकाशन होणार असून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. रवींद्र नाट्य मंदिर लघु नाट्यगृहात (पु. ल. देशपांडे कला अकादमी) दुपारी ३.३० वाजता हा […]Read More
मुंबई, दि. ५ : प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील ‘बरवे संचित’ या सुमारे ४०० पानी ग्रंथाचं तसेच ‘गेले द्यायचे राहून’ या सतीश नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता नामवंत चित्रकार अतुल डोडिया यांच्या हस्ते मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली […]Read More
मुंबई, दि ६दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने, त्यागमाता रमाई व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२० वा. लग्न सोहळा दि.४ एप्रिल भायखळा मच्छी मार्केट डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , भायखळा पश्चिम, मुंबई येथे नुकताच संघाचे अध्यक्ष भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. याच मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या लग्न सोहळा […]Read More
मुंबई, दि. ५ : १६ मे १९२६ रोजी माणिक वर्मा पुण्यात एका संगीताची आवड असलेल्या कुटुंबात (पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर) जन्मलेल्या तसेच किराणा आणि आग्रा घराण्याच्या शैलीत पारंगत असलेल्या माणिक वर्मा यांची जन्मशताब्दी १६ मे रोजी सुरु होत आहे. परंतु एक महिन्या आधीच त्यांच्या पट्टशिष्यांनी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सप्तसुरांची उधळण करीत स्वरांजली अर्पण करून […]Read More
मुंबई, दि ५ मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून भाजपा व एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात मलई खाण्यावरून वाद झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासक राजवटीत मुंबईकरांच्या पैशावर दरोडा टाकल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने पुराव्यासह उघड केले आहे. आता १ हजार कोटी रुपयांची टेंडर रद्द केल्याने काँग्रेसच्या आरोपांना दुजोराच मिळाला आहे. केवळ टेंडर रद्द करून चालणार नाही तर […]Read More
मुंबई दि ५ : स्वातंत्र्यचळवळीतील सशस्त्र क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानातील काळकोठडीत डांबले. तिथे त्यांच्यासह अनेक क्रांतिकारकांना कोलू फिरवताना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागल्या. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी आणि त्याचा काही अंशी प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘अनुभव कोल्हू […]Read More