पुणेz 20: निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवावर टीका करायची, मात्र त्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्यावर दोन परस्पर विरोधी निवडणूक लढवलेले उमेदवार एकमेकांना भेटतात हे अलीकडे दुर्मिळ झाले आहे. मात्र लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ , असे म्हणत औंध – बोपोडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी […]Read More
लखनौ दि २० : लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून, सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. लखनौ येथे आयोजित 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या (AIPOC) व्यासपीठावर ते बोलत होते. परिषदेच्या “जनतेप्रतिविधिमंडळांचे उत्तरदायित्व” या विषयावर आपले विचार मांडतांना सभापती प्रा. […]Read More
दावोस, दि. २० : – भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध […]Read More
झ्युरिक, दि. २० :- ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या […]Read More
मुंबई, दि १९- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपांइं महायुतीचा महाविजय झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे नेतृत्व राजकीय करिष्मा करणारे नेतृत्व आहे. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांनाच सत्ता मिळते. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मुंबईत महायुतीचा महाविजय झाला आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या […]Read More
मुंबई, दि १९मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 208 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमाकांत रहाटे आणि शिंदे सेनेचे विजय लिपारे हे रिंगणात होते. रमाकांत रहाटे हे गेले तीन टर्म या प्रभागात नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.त्यांनी प्रभागात कामे देखील केलेली आहेत. त्यातच मराठी बहुल वस्ती असलेल्या या भागात ठाकरे यांना मनसेची साथ मिळाल्याने मराठी माणूस एकत्र […]Read More
मुंबई, दि १९चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे नागरिक हैराण झाले असून हे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की या खड्ड्यांमध्ये दुचाकीची चाक अडकून मोठ्या प्रमाणात अपघात वारंवार घडत आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये घाणीचे पाणी साचून चाकरमान्यांच्या अंगावर उडून कपडे खराब […]Read More
मुंबई, दि १९आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत “मन आतले मनातले” या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी […]Read More
मुंबई, दि १९महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मुंबईतील मतदारांनी महायुतीला भरभरून कौल देत उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनमताचा आदर राखत मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार आहे आणि महायुतीचा भगवा फडकणार आहे. ज्या दिवशी मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होईल तो दिवस मुंबईकरांसाठी सुवर्ण दिवस असणार […]Read More
पुणे, दि १९: पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत भरणारे हे प्रदर्शन यंदा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे. अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत सुमन किर्लोस्कर […]Read More