मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या २४ तारखेला म्हणजेच उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या बंदबद्दल माहिती दिली. उद्याचा बंद कडकडीत असणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान रेल्वे सेवा आणि बस सेवा बंद […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमूलने आपला जबरदस्त यशस्वी प्रवास पुन्हा एकदा दाखवला आहे. अमेरिकन आणि चिनी कंपन्यांना मागे टाकत अमूलने AAA+ रेटिंग मिळवत, जगातील नंबर 1 फूड ब्रँड म्हणून आपले स्थान कायम केले आहे. अमूलच्या उत्पादनांची गुणवत्ताच नव्हे, तर ब्रँडचा विश्वासार्हता आणि जगभरातील लोकांचा अमूलवर असलेला विश्वासही हे यश स्पष्ट करतो. विविध […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने नागरिक चांगलेच संतापले आहेत. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता येत्या २४ तारखेला महाविकास आघाडीने महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेली उपनगरीय रेल्वे सेवा गेल्या काही वर्षांपासून वारंवार कोलमडून जात आहे.अपुऱ्या गाड्या, महिला प्रवाशांसाठी मोजके डबे, प्लॅटफॉर्मसवरील शौचालयांची दुरावस्था, रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाटणारी असुरक्षितता या साऱ्यामुळे उपनगरीय भागातील प्रवासी दररोज अगदी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी पुरेशा विशेष गाड्या आणि राखीव डबे […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More
पुण्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग, मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला असून वन विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दगड आणि मातीचं प्रमाण मोठं असल्यानं ही दरड हटवण्यास काही दिवस लागण्याची शक्यता […]Read More
यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठं यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला अखेर अटक करण्यात आली आहे. यशश्रीच्या हत्येनंतर समाजात खळबळ माजली होती आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांच्या सखोल तपासानंतर दाऊद शेखला पकडण्यात आले. या अटकेमुळे यशश्रीच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा आहे.Read More
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी भारताचा नेमबाज अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत खेळला. मात्र,अखेरच्या क्षणी त्याचा नेम चुकल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामुळं त्याचं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अर्जुन 208.4 गुणांसह चौथ्या क्रमाकांवर राहिला. अर्जुननं एकंदरीत चांगली कामगिरी केली असली तरी, एकेवेळ अर्जुन पदक जिंकण्याच्या स्थितीत होता. […]Read More
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आज म्हणजेच सोमवार २९ जुलैला भारताला ३ पदके जिंकण्याची संधी आहे. मनूने तिचा सहकारी सरबजोत सिंगसोबत शानदार कामगिरी करून पदकाच्या शर्यतीत कायम राहण्याची किमया साधली. ही जोडी आता कांस्य पदक जिंकण्यासाठी मैदानात असेल.Read More