पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी भारताचा नेमबाज अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत खेळला. मात्र,अखेरच्या क्षणी त्याचा नेम चुकल्याने त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामुळं त्याचं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अर्जुन 208.4 गुणांसह चौथ्या क्रमाकांवर राहिला. अर्जुननं एकंदरीत चांगली कामगिरी केली असली तरी, एकेवेळ अर्जुन पदक जिंकण्याच्या स्थितीत होता. […]Read More
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आज म्हणजेच सोमवार २९ जुलैला भारताला ३ पदके जिंकण्याची संधी आहे. मनूने तिचा सहकारी सरबजोत सिंगसोबत शानदार कामगिरी करून पदकाच्या शर्यतीत कायम राहण्याची किमया साधली. ही जोडी आता कांस्य पदक जिंकण्यासाठी मैदानात असेल.Read More
पॅरिस ऑलिंपिकच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या बॅडमिंटनमन सामना रद्द करण्यात आला आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सोमवार २९ जुलैला दुपारी सामना होणार होता. तो सामना रद्द करण्यात आला आहे. जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल यांच्याविरुद्धचा पुरुष दुहेरी गटात हा सामना होणार होता. पण दुखापतीमुळे जर्मन संघाने या सामन्यातून माघार घेतली आहे. पहिल्या सामना […]Read More
कोल्हापूर दि २९– जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी जैसे थे असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेसह करवीर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयं तसंच शिरोळ तालुक्यातील ०९ शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंचगंगा नदीची पातळी गेल्या चोवीस तासात केवळ एका फुटानं कमी होऊन ती आज सकाळी सात वाजता ४६.४ फूट होती. धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे. कोल्हापूर […]Read More
सांगली दि २९– जिल्ह्यात आजसकाळ पासून दमदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे, कृष्णा, वारणा परिसरातील पाणी पातळी टिकून आहे, सांगली, मिरजेतील सुमारे सात हजार लोक मदत छावण्यामध्ये आहेत. त्यात शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील काही लोकांचा समावेश आहे. या लोकांना अन्नपाणी आणि आरोग्य सुविधा जागेवरच दिल्या जात आहेत. पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळमार्गे कर्नाटकात पुढे सरकत आहे. […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागले, नवे सरकारही स्थापन झाले. आता राज्यात तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या तंबूत धामधूम सुरू झाली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या मुंबई भेटी नंतर उठलेला वादंग , छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट , भाजपची होणारी पुण्यातील […]Read More
आषाढी एकादशीची वारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लक्षावधी वारकरी शेकडो मैल चालत पंढरीच्या वेशीवर दाखल झाले आहेत. ज्ञानोबा- तुकारामाच्या गजरात पंढरपूरचा आसमंत भरून गेला आहे. महाराष्ट्राचे धार्मिक आणि अध्यात्मिक संचित समृद्ध करणाऱ्या संत कवींनी विपुल काव्य निर्मिती करून आपल्या मायबोली मराठीचे दालनही समृद्ध केले आहे. सर्वसामान्यांना अगदी सोप्या शब्दांमध्ये जीवनरहस्य सांगणाऱ्या सर्वसमावेशक अशा संतसाहित्याने […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात नवीन लोकसभा स्थापन झाली आणि तिचे पहिले अधिवेशन देखील पार पडले, त्यात राहुल गांधी यांची प्रथमच घटनात्मक पदावर नियुक्ती झाली असून ते आता विरोधी पक्षनेते बनले आहेत, त्यांचे या पदावरील पहिलेच भाषण गाजले , त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर ही चर्चेत राहिले. इकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशन […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय आरोप आणि प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. सध्या अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद विवाद ताजा आहे, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नेमके काय आणि किती मिळाले यावरही जोरदार आरोप प्रत्यारोप झडत आहेत. दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी […]Read More
मुंबई दि २९– देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवीन सरकारची पहिली बहुमत चाचणी लोकसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने झाली. यात सत्तारूढ आघाडीने आवाजी मतदानाने सहज विजय मिळवला तर विरोधकांची इंडिया आघाडी विखुरलेली दिसून आली. मनमोहनसिंग सरकारने घेतलेले निर्णय फाडून टाकणाऱ्या आणि आजवर कोणतीही घटनात्मक जबाबदारी न स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांच्या कडे आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पद […]Read More