Month: February 2023

राजकीय

पुण्यात भाजपवर ब्राह्मण नाराज,जोरदार पोस्टरबाजी

पुणे,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत आणि पुण्यातील ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवार जाहीर […]Read More

Featured

साहित्य संमेलनाचे सूप वाजले

वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा इथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आज सूप वाजले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारोप समारंभ झाला. Union Minister Nitin Gadkari presided over the closing ceremony. आपल्या जीवनात साहित्याचे मोठे महत्त्व असून साहित्यामुळे समाज घडतो असे गडकरी यावेळी म्हणाले.जीवन घडवायचे […]Read More

क्रीडा

मुलींच्या रिलेच्या विजेतेपदासह महाराष्ट्राची सोनेरी सांगता

भोपाळ, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेते पदासह महाराष्ट्राने येथील ॲथलेटिक्स शेवटच्या दिवसाची सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला आज महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक तर रिया पाटील तिने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, […]Read More

करिअर

दीनदयाल पोर्ट अथॉरिटी ट्रस्टमध्ये 108 अप्रेंटिस पदांसाठी भरती

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी ट्रस्ट (कांडला पोर्ट ट्रस्ट) ने ट्रेड अप्रेंटिसशिप, डिप्लोमा अॅप्रेंटिसशिप आणि ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे. ट्रेड अप्रेंटिस जॉबसाठी अर्ज करण्यापूर्वी, एखाद्याला NAPS पोर्टलवर आणि NATS पोर्टलवर डिप्लोमा/ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी करावी लागेल.Deendayal Port Authority Trust Recruitment […]Read More

पर्यटन

एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र…गया

गया, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गया हे बौद्ध आणि हिंदू दोघांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, पवित्र फाल्गु नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी महाबोधी मंदिर आणि विष्णुपद मंदिर ही दोन महत्त्वाची तीर्थे आहेत, ज्यांना दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. गया हे पिंड दान पूजेसाठीही महत्त्वाचे ठिकाण आहे. तुम्‍हाला गया गाठायचे असेल, तर येथून फक्त 100 […]Read More

Lifestyle

चला जाणून घेऊया अजवाईन पराठा बनवण्याची अगदी सोपी रेसिपी.

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अजवाइन पराठा बनवायला खूप सोपा आहे आणि तो चटणी किंवा दह्यासोबत नाश्त्यात दिला जाऊ शकतो. जर तुम्ही आजपर्यंत अजवाइन पराठा बनवला नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. अजवाईन पराठा बनवण्याचे साहित्य गव्हाचे पीठ – २ कप अजवाइन – 2 टीस्पून देशी तूप/तेल – गरजेनुसार मीठ – चवीनुसार […]Read More

महाराष्ट्र

नव्या शिक्षण नितीतून मराठी ही ज्ञान व्यवहाराची भाषा होईल

वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठी ही ज्ञान भाषा असली तरी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाहीत आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण नीतिमध्ये वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि मराठीबाबातची चिंता दूर होईल, असा […]Read More

आरोग्य

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत कक्षाकडून 3600 रुग्णांना एकूण 28 कोटी 32 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More

करिअर

पाढ्यांचे झाड उपक्रमाने विद्यार्थ्याची गणिताची भीतीच पळाली.

जालना, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उजळणी म्हणजेच पाढे हा विद्यार्थी दशेतला सर्वात महत्त्वाचा घटक.त्यावरच सगळं गणिताचा पाया उभा आहे.त्यामुळे मुलं शाळेत जाऊ लागली,अक्षर ओळख झाली की सुरुवात होते ती उजळणी म्हणजे पाढ्यांची. कित्येक मुलांना ते पाढे पाठ करणं जीवावर येतं,मग छड्या खाऊन,पाठीत धपाटे खाऊन पाढे पाठ करावे लागतात. अभ्यासाच्या गणिता सोबत आयुष्याच्या गणिताला देखील ते […]Read More

राजकीय

साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करू नका

वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साहित्य संमेलनाची पोलीस छावणी करणे थांबवलेच पाहिजे.याहून लज्जास्पद स्थिती अजून किती आपण येऊ द्यायची? असा सवाल करीत ही स्थिती बंद करण्याची मागणी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे. साहित्य संमेलनात कितीही श्रेष्ठ पदांवरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला मग ते राष्ट्रपती असोत, पंतप्रधान, मुख्यमंत्री,कोणतेही […]Read More