Month: February 2023

क्रीडा

नाराज झालेला राहुल द्रविड कसोटी सामना करणार रद्द?

नागपूर,दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे ९ फेब्रुवारी पासून नागपुरमध्ये  भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेतील  पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड खेळपट्टीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाणार असून आयोजक तयारी करत आहेत.  मिडिया रिपोर्टनुसार राहुल द्रविडने सामन्यासाठी दुसऱी खेळपट्टी निवडली […]Read More

देश विदेश

तुर्कस्तानात २ दिवसात ५ भूकंप, ५ हजार नागरिकांचा मृत्यू

अंकारा,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल सकाळपासून एकापाठोपाठ एक बसलेल्या भूकंपाच्या ५ भीषण धक्क्यांमुळे मध्यपूर्वतील तुर्कस्तान आणि सिरियामध्ये हाहाकार माजला आहे. तुर्कस्नातमध्ये काल तीन मोठे भूंकप झाल्यानंतर  आज पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला […]Read More

देश विदेश

तुर्कस्तानने मानले भारताचे विशेष आभार

अंकारा,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यपूर्वेतील तुर्कस्तान आणि आजूबाजुच्या देशांमध्ये काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक शहरे उद्ध्वस्थ झाली आहेत. अशा परिस्थितीत भारताने तुर्कस्तानला  मदतीचा हात पुढे केला. आपत्तीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राज्याच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिल्लीतील तुर्दूकस्तानच्या दूतावासात आपला शोक संदेश पाठवला. राज्याचे परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी तुर्कियेचे भारतातील […]Read More

मनोरंजन

लतादीदींना सूरमयी श्रद्धांजली

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क): आवाज़ देके हमें तुम बुलाओ, कुहू कुहू बोले कोयलिया, मेरी वीणा तुम बिन रोये, एक शहंशाह ने बनवा के हंसी ताजमहल, अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम, अशी लतादिदींची अजरामर गीतांना उजाळा देत सोमवारची संध्याकाळ रसिकांसाठी संगीतपर्वणी ठरलीच. निमित्त होतं, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे ! मुंबई मराठी पत्रकार […]Read More

ट्रेण्डिंग

काँग्रेसमध्ये भूकंप , थोरातांचा राजीनामा

मुंबई, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धती वर नाराज होत गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे काँग्रेस जोडो यात्रेनंतर तीत भूकंप झल्याचेच चित्र आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून सुरू झालेल्या काँग्रेस मधील वादळाने आता उग्र […]Read More

ट्रेण्डिंग

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया आता वॉटर टॅक्सी सेवा

ठाणे, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज बेलापूर जेट्टी येथे झाला. वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईला 55 मिनिटांमध्ये पोचता येणार आहे. मुंबई व परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने नाना काटे यांनी आपला उमेदवारी दाखल केली असली तरी राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने आघाडीतच बिघाडी झाली आहे. नाना काटे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार हे आज सहभागी झाले होते. यावेळी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चिंचवडसाठी राष्ट्रवादीचे नाना काटे

पुणे, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांनी आपला उमेदवारी दाखल केली. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सहभागी झाले. यावेळी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आज काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात या […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांनो, अशा चुका करू नका, नाहीतर तुमची पाच वर्षे वाया

औरंगाबाद, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉपीचा त्रास कमी करण्यासाठी राज्य मंडळाने कितीही नियम करून प्रयत्न केले तरी ही समस्या अधिकच बिकट होत आहे. अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका वणव्यासारख्या पसरू लागल्या असून त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, राज्य मंडळाने नुकतीच ही समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. लवकरच होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांनो, अशा चुका करू नका, नाहीतर तुमची पाच वर्षे वाया

औरंगाबाद, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉपीचा त्रास कमी करण्यासाठी राज्य मंडळाने कितीही नियम करून प्रयत्न केले तरी ही समस्या अधिकच बिकट होत आहे. अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका वणव्यासारख्या पसरू लागल्या असून त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, राज्य मंडळाने नुकतीच ही समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. लवकरच होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या […]Read More