मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पवई आयआयटीध्ये एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आयआयटी मध्ये एकच खळबळ उडाली आहे. दर्शन रमेशभाई सोलंकी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी […]Read More
कोल्हापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील इचलकरंजीतल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये काल पोतंभर आधार कार्डं आढळून आली.राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम राबवताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेषतः ही आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांची असून बहुतांशी शहरातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.आधार कार्डे बोगस आहेत का, ती कुणी टाकली याचा तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. पंचगंगा […]Read More
नाशिक, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. टॉवर इंजिनने दिली धडक लासलगाव रेल्वे स्थानकावर आज पहाटे 5. 44 वाजेच्या दरम्यान टॉवर लाईट […]Read More
कोल्हापूर दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात काल जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरूवात झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवासानं रविवारी जोतिबाचे दर्शन घेतलं जातं , कोल्हापूरच्या अंबाबाईनं पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत […]Read More
दौसा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्वात मोठ्या मुंबई -दिल्ली एक्सप्रेस-वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यामुळे मुंबई -दिल्ली अंतर १२ तासात पार करता येईल. पहिल्या टप्प्यातील 247 KM मार्ग खुला दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस-वे ची लांबी 1385 किमी आहे. द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी 247 किमी आहे. यासोबतच पंतप्रधान येथे 247 किलोमीटर […]Read More
अंकारा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुर्कस्तान आणि सीरियात आलेल्या विध्वंसकारी भूकंपात आत्ता पर्यंत 28 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही शेकडो जणांचे मृतदेह सापडत आहेत. यामध्ये एक दिलासादायक घटना घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ यांचा प्रत्यय देणारी एक घटना तुर्कस्तानच्या हेते प्रांतात घडली आहे. येथील एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून एक नवजात बाळ […]Read More
वाशिम दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सकल बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वाशीम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ३२६.२४ कोटीच्या विकास कामांचे भूमीपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन, दादा भुसे, खासदार भावना गवळी व बंजारा समाजातील संत महंतांची उपस्थिती होती. दरम्यान संत […]Read More
मुंबई, दि १२( एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे रथाचे सारथ्य आणिआमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडे आहे त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी भाजप आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करुन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर […]Read More
नवी दिल्ली, दि.12(एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील 13 राज्यांत नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून भगतसिंग कोश्यारींच्या जागी आता राज्यपालपदी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव नियुक्त राज्यपाल 1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक (निवृत्त) – अरुणाचल प्रदेश 2. श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य – सिक्कीम 3. […]Read More
रत्नागिरी, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.25 lakhs help to Shashikant Warise’s family आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या […]Read More