Month: December 2022

मराठवाडा

सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत येत्या दिनांक 01 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव – 2023 […]Read More

ट्रेण्डिंग

शाहरुखचा ‘पठाण’ भगव्या बिकीनीमुळे वादग्रस्त

मुंबई, दि. 15(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडच्या खानावळीचे सर्वच चित्रपट हल्ली प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडलेले दिसून येत आहेत. याला प्रसिद्धीसाठी जाणूनबुजून केलेला स्टंट म्हणावा की आणखी काही असा प्रश्न वाचकांना सतावू शकतो. शाहरुख खान आणि दिपिका पदूकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण‘ हा आगामी चित्रपट असाच प्रदर्शनपूर्व वादात अडकला आहे. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या […]Read More

ऍग्रो

अतिवृष्टीसाठीच्या नुकसान भरपाई रक्कमेत दुप्पटीने वाढ

मुबई,दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अवकाळी पावसाचे संकट डोक्यावर घोंगावत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नुकसानभरपाईच्या रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल आणि वनविभागाने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या  नुकसानभरपाईची […]Read More

राजकीय

केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून देशात ड्रग्जच्या तस्कारीत वाढ.

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती […]Read More

पर्यटन

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी […]Read More

पर्यटन

ज्याला प्रेमाने ‘टेकडीची राणी’ म्हटले जाते…शिमला

शिमला, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ज्याला प्रेमाने ‘टेकडीची राणी’ म्हटले जाते, हिरवेगार आणि बर्फाच्छादित पर्वत असलेल्या नयनरम्य लँडस्केपसाठी ओळखले जाते; त्यात भर पडते त्याचे आल्हाददायक हवामान. आता, या आश्चर्यकारक हिल स्टेशनवर कोणाला यायला आवडणार नाही? येथे वर्षभरात कधीही येऊ शकते, परंतु डिसेंबरचे स्वतःचे आकर्षण असते; शिमल्यात या महिन्यात बर्‍यापैकी बर्फवृष्टी होते, विशेषत: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला. […]Read More

पर्यावरण

पर्यावरण वाचवून आपण अनेक मानवी हक्कांचे रक्षण करू शकतो :

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू President Draupadi Murmu यांनी बुधवारी सांगितले की, पर्यावरण वाचवून आपण अनेक मानवी हक्कांचे रक्षण करू शकतो. येणाऱ्या पिढीला प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा श्वास घेता यावा यासाठी त्यांनी याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. By saving environment we can protect many human rights: President Draupadi […]Read More

करिअर

मध्य प्रदेशात पटवारीच्या 6755 रिक्त पदांवर भरती

मध्य प्रदेश, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेशात पटवारीच्या 6755 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळ (पूर्वीचे मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ) ने यापूर्वी पटवारीच्या 2736 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली होती. जी काही दिवसांपूर्वी 6755 रिक्त पदांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मध्य प्रदेश पटवारी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज एमपी ऑनलाइन […]Read More

Lifestyle

पनीर दो प्याजा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पनीर दो प्याजासाठी बनवलेली ग्रेव्ही भाजीची चव खूप वाढवते. पनीर आणि कांदे प्रामुख्याने पनीर दो प्याझा बनवण्यासाठी वापरतात. त्याच वेळी, टोमॅटोचा वापर त्याच्या ग्रेव्हीसाठी देखील केला जातो. पनीर दो प्याजा बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया. पनीर दो प्याजा बनवण्यासाठी साहित्य पनीरचे चौकोनी तुकडे – २ कप कांदा चिरलेला – २ […]Read More

ट्रेण्डिंग

सीमावाद प्रकरणी जैसे थे स्थिती कायम ठेवा

दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी न्यायालयाचा निर्णय येत नाही तोवर कोणीही एकमेकांच्या भागावर दावा करायचा नाही असा निर्णय आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दोन्ही बाजूने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहावे , दोन्ही बाजूने कोणतेही अवास्तव दावे करू नये, दोन्ही बाजूने प्रत्येकी तीन मंत्र्यांची […]Read More