वारीसे खून प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात

 वारीसे खून प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी मधील पत्रकार शशिकांत वारिसे खून प्रकरणी कोणताही राजकीय दबाव येऊ देणार नाही , पोलीस महासंचालकांना सूचना देऊ आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर जाहीर केलं. अतुल भातखळकर यांनी ती उपस्थित केली होती.

रत्नागिरी मध्ये ग्रीन रिफायनरी उभारणे ही सरकारची भूमिका आहे , त्यामुळे राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल, मात्र यावेळी आम्ही सर्वांची संमती घेत आहोत , त्यांच्या हिताचं कसं आहे हे पटवून देत आहोत असं फडणवीस म्हणाले.

ML/KA/SL

28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *