Tags :Konkan

राजकीय

वारीसे खून प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी मधील पत्रकार शशिकांत वारिसे खून प्रकरणी कोणताही राजकीय दबाव येऊ देणार नाही , पोलीस महासंचालकांना सूचना देऊ आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर जाहीर केलं. अतुल भातखळकर यांनी ती उपस्थित केली होती. रत्नागिरी मध्ये ग्रीन रिफायनरी […]Read More

ऍग्रो

 कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

मुंबई, दि. 23  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उष्णतेची लाट वाढत असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊसही पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील कोकण, विदर्भ, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. […]Read More