अवकाळी पाऊस,वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान

 अवकाळी पाऊस,वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान

जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरासह जिल्ह्यात बहुतांशी भागात विजेच्या कडकडाटासह रिमझिम अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. जालना शहरासह ग्रामीण भाग, जाफ्राबाद, बदनापूर आणि भोकरदन या तालुक्यात हा पाऊस झाला.Damage to rabi crops due to unseasonal rains, stormy winds

या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसला नाही , मात्र पावसादरम्यान असलेल्या सोसाटयाच्या वाऱ्यामुळे गहू,हरभरा, मका,ज्वारी ही पिकं जमिनीवर कोसळून पडलीय.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे.

या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

ML/KA/PGB
25 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *