मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कंप्रेसर, पंप आणि डिझेल इंजिन बनवणारी जगप्रसिद्ध भारतीय कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे लाभांश जाहीर झाले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 57.3 टक्क्यांनी वाढ झाली तर महसूल 9 टक्क्यांनी वाढला आहे. निकालासह कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश भेट दिला. तर कंपनीने 300 टक्क्यांचा लाभांश जाहीर केला आहे. […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष मोक्का न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी खंडणी […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील घाटकोपर मध्ये एक विशालकाय बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत 70 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती आहे. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक आहे.मुंबई […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. Average voter turnout in the 11 Lok Sabha constituencies in the fourth phase is estimated at 59.64 percent […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वकिलीचा व्यवसाय हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कक्षेत येत नाही, असे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.वकिलांच्या कामाचे यश अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यावर त्यांचे नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांच्या सेवा किंवा वकिलीमध्ये कमतरता असल्याचा दावा करता येणार नाही.वकिलांचे काम इतर व्यवसायांपेक्षा वेगळे असते, असेही न्यायालयाने म्हटले […]Read More
इस्लामाबाद, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तान सध्या भयंकर आर्थिक ओढग्रस्तीतून जात आहे. महागाई आणि बेरोजगारी विरोधात आता येथील जनताही रस्त्यावर उतरली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता आझादीचे नारे देत आहे. देशाच्या स्थापनेपासूनच केवळ लष्करी सामर्थ्याकडे लक्ष देणाऱ्या आणि आर्थिक घडी न बसवणाऱ्या राजकारण्यांच्या डावपेचाचे गंभीर परिणाम येथील सर्वसामान्य नागरिक भोगत आहेत. पाकचे नवनियुक्त पंतप्रधान […]Read More
घातक अतिनील किरणांपासून – Ultraviolet Rays पासून संरक्षण करणाऱ्या वातावरणातल्या ओझोन गॅसच्या थराला छिद्र पडलंय आणि गेल्या वर्षभरापासून अधिक काळ हे छिद्र अंटार्क्टिका खंडाच्या वर आहे. वातावरण बदलामुळे ऑस्ट्रेलियात पेटलेल्या भयानक वणव्यांतून बाहेर पडलेला प्रचंड धूर हे ओझोनच्या पातळीत घट होण्याचं मोठं कारण मानलं जातंय. ओझोनला पडलेलं छिद्र क्लायमेट चेंज बायोलॉजिस्ट प्रा. शॅरन रॉबिन्सन यांनी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अस्थमा (दमा) आजाराचे प्रमाण जास्त आहे. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयाच्या अभ्यासातून हा प्रकार पुढे आला आहे. ७ मे रोजी जागतिक अस्थमा दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ७ हजार ३५० रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. क्रिम्स रुग्णालयाच्या निरीक्षणानुसार एकूण अस्थमाची तक्रार घेऊन […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हरियाणातील हे शहर हे दिल्लीकरांनी जवळच्या पर्यटनासाठी घेतलेले लोकप्रिय वळण आहे. हे ठिकाण निर्मनुष्य तलाव, गरम पाण्याचे झरे आणि आजूबाजूला असलेल्या किल्ल्याच्या अवशेषांसाठी ओळखले जाते. ज्यांना नैसर्गिक सौंदर्यात थंडी वाजून आरामात बसायचे आहे ते दिल्लीहून एक दिवसाच्या सहलीसाठी दमदमा तलाव किंवा सोहना तलावाकडे वळू शकतात. भेट देण्याची ठिकाणे: सोहना […]Read More