मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित असून, ती हत्येपेक्षा कमी नाही. या ‘हत्यांना’ मुंबई महानगर पालिका शिवाय कोणीही जबाबदार नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. या मानवनिर्मित दुर्घटनेतील पीडितांमध्ये दोन रिक्षाचालक, एक कॅब ड्रायव्हर, एक टूरिस्ट […]Read More
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यातल्या परतुर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून जोरदार अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अकोली गावात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा परिषद शाळेची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांब तुटल्याने वीज पुरवठा ही खंडित झाला आहे. परतूर तालुक्यातील अकोली गावात अवकाळी पावसाचा कहर […]Read More
ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य के.चोकलिंगम् यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसेच 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीवनशैलीतील बदल, ताण तणाव, विवाहाचे वाढते वय, करिअरचे वाढते महत्त्व आणि अन्य व्यक्तिगत कारणांमुळे देशात मुल न होणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम गर्भधारणेची (आय. व्ही. एफ) प्रक्रिया व उपचार घेतले जात आहेत. मात्र यामध्ये यश न आलेली काही जोडपी आता ‘सरोगसी’ या पर्यायाकडे […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: एक दोडका मध्यम आकाराचा, शक्यतो कोवळा बघून घ्या. एक मध्यम कांदा , एक टोमाटो, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक मूठ शेंगदाणे, एक टे स्पून प्रत्येकी धणे जिरे, लिंबा एवढी चिंच, मीठ चवीनुसार, कढिपत्ता, एक चमचा प्रत्येकी उडिद डाळ, हरबरा डाळ, व […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे. नुकत्याच आलेल्या भारतातील नद्यांच्या परिस्थितीवरील अहवालात महत्वाच्या नद्यांमध्ये ४० टक्केच पाणी राहिल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेक नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातही बराचसा भाग हा पाण्याविना व्याकुळलेला आहे. ऐन मार्चमध्येच दुष्काळाच्या झळा सोसत […]Read More
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्रचारासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रोड शो केले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजप उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये रोड शोसाठी […]Read More
अलिबाग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे सतर्क होत शासनाने आता दरडीचा धोका संभवणाऱ्या १०३ गावांची यादी जाहीर केली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्हाला माहीत आहे का की सोलनला मशरूमच्या लक्षणीय उत्पादनामुळे भारताची मशरूमची राजधानी म्हणूनही ओळखले जाते? टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनाने त्याला आणखी एक मान मिळवून दिला आहे – रेड गोल्ड सिटी. चंदीगडपासून चालता येण्याजोग्या अंतरावरील हे नयनरम्य हिल स्टेशन इतकं काही देऊ शकेल असं कोणाला वाटलं असेल?! सोलन हे […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन (MTDC) कोकण किनारपट्टीतील अनोख्या जागा शोधून त्याठिकाणी वैविध्यपूर्ण पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. किनारपट्टी भागात सागरी भरती ओहोटीच्या नैसर्गिक चक्रात आणि सागरी समतल भागात दिसणारी जैवविविधता आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडून दाखविण्यासाठी MTDCमार्फत कोकणाच्या […]Read More