पुणे, दि. ५ ( शेखर जोशी ):ज्ञातींची होणारी कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारित संकल्पना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हास्य -व्यंगचित्रकार शि.द. फडणीस (मूळचे चित्पावन शांडिल्य-आडनाव जोशी) यांनी रविवारी येथे केले.महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानने सुपर्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ४० व्या चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेसंमेलनात ते बोलत होते. भूगर्भशास्त्र विषयात डॉॅक्टरेट पदवी मिळविलेले प्रा. संशोधक डॉ. मुकुंद […]Read More
मुंबई, दि ५: साप्ताहिक आहुति च्या हीरक महोत्सवी समारंभात अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. साप्ताहिक आहुतिचा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागात असलेल्या रोटरी सभागृहात प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे जिल्हा […]Read More
स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) दि ४ :मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. […]Read More
मुंबई दि ४ : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने राजतपस्वी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेत लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते […]Read More
मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ पत्रकार, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस आणि तरुण पालघर चे संपादक सच्चिदानंद उर्फ बापू महाडिक यांना सर्वद फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा सोहळा पालघर जिल्ह्यातील विसावा रिसॉर्ट, केळवे येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांच्या गीताने झाली. सुप्रसिद्ध समाजसेवक, वक्ते प्रशांत […]Read More
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातून शेतकरी, तंत्रज्ञान व बाजार यांचा सशक्त संवाद, प्रयोगशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; सोमवारी प्रदर्शनाचा समारोप शहादा दि ३ : नंदुरबार जिल्हा हा कृषी विविधतेने समृद्ध, नैसर्गिकदृष्ट्या संपन्न व भविष्याच्या दृष्टीने अमाप संधी असलेला जिल्हा आहे. देशात असे फारच थोडे जिल्हे आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांची एकजूट साधली, […]Read More
मुंबई, दि.३ (प्रतिनिधी) – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली. भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११४ च्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार राजुल संजय पाटील यांनी निवडणुकीच्या धामधुमीत क्रिकेट खेळून प्रचाराला सुरवात केली. त्यांना भांडुप मधून लोकांचा पाठिंबा मिळत असून त्यांच्या प्रचार फेरीला स्थानिक नागरीकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. शिवसेना पक्षाचे (उबाठा) स्थानिक खासदार […]Read More
सिंधुदुर्ग दि ३ – सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA ) कडून आयएफआर (IFR) लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, आता या विमानतळावर रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता देखील 3 वरून 6 विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली […]Read More
मुंबई, दि.२ :स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा आज निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास […]Read More
मुंबई दि २ : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीतील एकूण २८६९ जागांपैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, यातील ६४ महायुतीचे उमेदवार आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतल्याने किंवा त्यांचे अर्ज अवैध ठरल्याने 65 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यातील 64 […]Read More