मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पृथ्वीच्या बायोस्फीअरचे महत्त्वपूर्ण घटक म्हणून, ग्रहाच्या हवामानाचे नियमन करण्यात, जैवविविधतेला पाठिंबा देण्यासाठी आणि उपजीविका टिकवून ठेवण्यात महासागर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तथापि, सागरी परिसंस्थांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यात अतिमासेमारी, अधिवासाचा नाश, प्रदूषण आणि हवामान बदल यांचा समावेश आहे. या मौल्यवान परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे दीर्घकालीन आरोग्य […]Read More
नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई – आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात १० प्रवाशी जागीच ठार झाले आहे, तर ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. एसटी आणि ट्रकचा अपघात इतका भीषण होता की बस अक्षरशा हार्दिक आपली गेली आहे, अपघातातील जखमींना तातडीने चांदवड आणि नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील इंधनविषयक वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण धोरण स्वीकारत भारताने गेल्या काही वर्षांपासून मध्यपूर्वेतील मुस्लीम राष्ट्राशी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. भारताने यूईए सह अनेक मुस्लीम देशांसोबत चांगले चांगले व्यापारी संबंध आहे. त्यातच भारताने आता ओमानसोबत नवा करार केला आहे. भारताचा इराण सोबत तेलाचा व्यापरा आहे. […]Read More
न्यूयॉर्क, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टायटॅनिक या महाकाय जहाजाला जलसमाधी मिळून शंभऱ वर्षांहून अधिक काळ उलटला तरीही त्याच्याशी निगडीत व्यक्ती आणि वस्तूंबाबत आजही लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे. नुकताच टायटॅनिक जहाजावरील सर्वात श्रीमंत प्रवाशाच्या सोन्याच्या घड्याळाचा लिलाव करण्यात आला आहे. बीबीसी न्यूजनुसार, उद्योगपती जॉन जेकब एस्टरचे हे घड्याळ 12 कोटींहून अधिक रुपयांना विकले गेले […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्याने जवळपास ४५० अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीची ऑर्डर दिली आहे. येत्या ३ ते ४ वर्षात या गाड्या रुळावरून धावताना दिसणार आहेत. भारतीय रेल्वे येत्या ३ वर्षात दिल्ली ते पूर्व भारताकडे जाणाऱ्या जवळपास ८० मार्गांवर प्रतिदिन कमीत कमी एक अमृत […]Read More
रायपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांची आयुष्ये हिरावून घेतली. साथ फैलावण्याचा धोका टाळण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे अंत्यदर्शन मिळणेही दुरापास्त झाले होत. अशात कोरोनाच्या काळात मृत पावलेल्या व्यक्तींची एक गंभीर घटना आता उघडकीस आली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या ३ रुग्णांच्या पार्थिवांवर तब्बल ५ वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात […]Read More
कोलंबो, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रभू श्रीरामांचा शतकांचा वनवास संपून त्यांचे भव्य मंदिर अयोध्या नगरीत उभारल्यामुळे रामभक्त भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रामभक्त अयोध्येतील राममंदिराला भेट देत आहेत. त्यानंतर आता रावणाच्या श्रीलंकेत माता सीतेचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. सीता मातेच्या अभिषेकासाठी अयोध्येच्या शरयू नदीचे पवित्र जल श्रीलंकेला पाठवण्यात येणार […]Read More
मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसारख्या शहरात सण-उत्सव साजरे करतांना निसर्गचक्रास कोणतीही बाधा होणार नाही याची खबरदारी घेत यंदाचा गणेशोत्सव २०२४ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात येणार आहे. […]Read More
नागपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामाजिक वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘दैनिक लोकसत्ता’ मार्फत प्रकाशित वृत्ताविरोधात भारतीय जनता पार्टीने कठोर पवित्रा घेतला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पीसीआयकडे तक्रार नोंदविली. याशिवाय दैनिक लोकसत्ता वर्तमानपत्राला कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे. येत्या ३ दिवसांत बिनशर्त माफी मागण्याची ताकीदही नोटीसमधून देण्यात आलेली […]Read More
सातारा, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जो पर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराड येथील सभेत केली. लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या प्रचारार्थ कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी […]Read More