मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक लोकसंख्येचे शहरीकरण होत असताना, शहरे पर्यावरणीय आव्हाने आणि संधी या दोन्हींमध्ये आघाडीवर आहेत. हवामानातील बदल कमी करणारी, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणारी आणि रहिवाशांच्या जीवनाचा दर्जा वाढवणारी लवचिक, राहण्यायोग्य शहरे निर्माण करण्यासाठी शाश्वत शहरी विकास आवश्यक आहे. येथे काही नाविन्यपूर्ण उपाय आणि उपक्रम आहेत जे शहरी भागात टिकून […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ईशान्य मुंबईचे शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय दिना पाटील यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) चे नेते आदित्य ठकरे, सचिन अहिर, आमदार सुनील राऊत, काँग्रेसचे चरंजीत सप्रा तसेच मित्रपक्षांचे इतर नेते हजर होते. माझी लढावू वृत्ती असून गेल्या २ टर्म पण मी लढलो आणि काही मतानच्या […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाच्या पावसाळ्या दरम्यान म्हणजेच जून २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा असण्याचे दिवस आणि वेळ यांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदाच्या पावसाळ्यात एकूण २२ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. यापैकी ७ दिवस हे […]Read More
पुणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थ होईन असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ […]Read More
लातूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर माळशिरस, धाराशिव, लातूर येथे झालेल्या सभांतून जोरदार […]Read More
धाराशिव, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विश्वासघात ही काँग्रेसची ओळख असल्याचे म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे, इंडिया आघाडीत २७२ जागांवर दावा सांगणारा एकही पक्ष नाही, त्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या बोलण्याला अर्थ नाही.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विरोधी आघाडी बनावट व्हिडिओ बनवून लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावली इंडिया […]Read More
ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे आज दुपारी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार वैशाली सचिन दरेकर – राणे, यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई आणि सुभाष भोईर हे उपस्थित होते. ML/ML/PGB 30 APR 2024Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरीवली (पूर्व) येथील प्रसिद्ध श्री पुष्टीपती गणेशाचे सपत्नीक दर्शन घेऊन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिडला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी आणि […]Read More
मुंबई, दि. 30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : तमिलनाडु टीचर रिक्रूटमेंट बोर्ड (TN TRB) ने असिस्टेंट प्रोफेसर के 4000 पदों पर वैकेंसी निकाली आहे. उम्मीदवार ऑफिशियल वेबसाइट trb.tn.gov.in वर जाकर अर्ज करू शकता. एजुकेशनल क्वालिफिकेशन : उम्मीदवारों के पास संबंधित विषयात 55% के साथ मास्टर की डिग्री असणे आवश्यक आहे.कँडिडेट्स ने नेट परीक्षा पास की हो.आयु सीमा […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांचे मानसिक आरोग्य हे सर्वांगीण कल्याणाचा एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित केलेला पैलू आहे. आजच्या वेगवान जगात, स्त्रिया अनेक भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडतात, ज्यामुळे तणाव आणि मानसिक आरोग्याची आव्हाने वाढतात. महिलांनी त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि आवश्यकतेनुसार मदत घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याच्या पहिल्या […]Read More