मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. १ नोव्हेंबर २०२३ ते ५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणा-या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी शुक्रवार १० मे २०२४ पर्यंत हयातीचे दाखले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन – आय.बी.) विभाग येथे ऑफलाईन पद्धतीने सादर […]Read More
मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क): सातत्याने आवाहन करुन तसेच वारंवार पाठपुरावा करुनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर पालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या मालमत्तांमध्ये ‘पी उत्तर’ विभागातील कला विद्यामंदीर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र, ‘एफ दक्षिण’ विभागातील न्यू नॅशनल मार्केटचे दोन व्यावसायिक गाळे आणि ‘एस’ विभागातील चारभुजा […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्ही शहरी अराजकतेतून बाहेर पडू इच्छित असाल आणि काही दिवस एखाद्या विलक्षण आणि शांत ठिकाणी घालवू इच्छित असाल, तर झिरो हा एक उत्तम पर्याय आहे. हे भारतातील अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे तुम्ही निसर्गाचा उत्तम अनुभव घेऊ शकता. हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे 5540 फूट उंचीवर आहे आणि […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानव पृथ्वीवरील संसाधनांचा अत्याधिक वापर करत आहे आणि सध्या, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या 1.7 पट जास्त गरज आहे. ग्लोबल फूटप्रिंट नेटवर्कच्या अहवालानुसार, मानवाने या वर्षी 2 ऑगस्टपर्यंत पृथ्वीवरील एक वर्षाची संसाधने आधीच संपवली आहेत. परिणामी, संसाधनांचा वापर या गतीने सुरू राहिल्यास, मानवतेला अतिरिक्त पृथ्वीची आवश्यकता असेल. […]Read More
मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे सुरू आहेत. या कामांतर्गतच मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगत असलेल्या झाडांच्या देखील छाटणीला वेग देण्यात आला आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगत ५२ ठिकाणे मिळून एकूण २ हजार ४२४ […]Read More
मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर परिसरात रस्त्यावर तयार केलेला पिझ्झा बर्गर खाल्ल्यामुळे सोमवारी रात्री १० ते १५ जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी प्रथमेश भोकसे (१९) या मुलाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र नगरमधील हनुमान चाळीजवळ एका फेरीवाल्याकडील पिझ्झा बर्गर सोमवारी काही जणांनी खाल्ले होते. अर्धा तासानंतर या सर्वांना मळमळणे, उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ […]Read More
अहमदनगर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत म्हटले आहे. पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली […]Read More
मुंबई, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रजोनिवृत्ती ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे जी स्त्रीच्या प्रजनन वर्षांची समाप्ती दर्शवते, विशेषत: तिच्या 40 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते 50 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात होते. रजोनिवृत्ती हा वृद्धत्वाचा एक सामान्य भाग असला तरी, यामुळे स्त्रीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे विविध शारीरिक आणि भावनिक बदल होऊ शकतात. हे बदल […]Read More
लंडन, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZenecaने आपली कोविड १९ ची लस जगभरातील बाजारातून मागे घेतली आहे. या लसची खरेदी विक्री थांबवण्यात आली असून लसीच्या दुष्परिणामांच्या वृत्तांचा याच्याशी संबंध नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीने या लसीची निर्मिती व पुरवठाही पूर्णपणे थांबवला आहे. व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून काढून टाकत असल्याचे […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रायगड – ५८.१० टक्केबारामती – ५६.०७ टक्केउस्मानाबाद – ६०.९१ […]Read More