मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुधवार ७ ऑगस्ट २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता.
पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार
(जलसंपदा विभाग)
आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार. धोरणास मान्यता
( गृहनिर्माण विभाग)
लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार
कर्ज उभारण्यास मान्यता
( नगरविकास विभाग)
● आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
(आदिवासी विकास विभाग)
अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्य अडचणी दूर होणार
अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
( आदिवासी विकास विभाग)
विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड
( वन विभाग)
महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
( उद्योग विभाग)
कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय
आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
( वैद्यकीय शिक्षण)
न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घरकामगार, वाहनचालक सेवा
( विधी व न्याय विभाग)
सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट
(महसूल विभाग)
जुन्नरच्या श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय
(सहकार विभाग)
९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार
अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन
( सांस्कृतिक कार्य विभाग)
ML/ML/PGB
7 Aug 2024