mmcnews mmcnews

राजकीय

अरुणाचल प्रदेशात भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीचे निकाल 2024 अद्यतने: अरुणाचलमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर; SKM ने सिक्कीम राखले 60 सदस्यीय अरुणाचल विधानसभेत भाजपने 46 जागा जिंकल्या, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतला, कारण 60 सदस्यांच्या विधानसभेत 46 जागा जिंकून पक्षाने बहुमत मिळवले, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.तपशीलानुसार, भाजपने 46 जागा जिंकल्या, नॅशनल […]Read More

Lifestyle

हिरवी मिरची लसूण खर्डा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १० मिनिटे लागणारे जिन्नस:  हिरव्या मिरच्याआवडेल त्या प्रमाणात लसूण. साधारणपणे मिरच्यांच्या निम्म्या प्रमाणात. मला जास्त प्रमाणात लसूण घातलेला आवडतो त्यामुळे मिरच्यांच्या जवळपास बरोबरीनं घेते.जीरेहिंग (ऐच्छिक)मीठतेल क्रमवार पाककृती:  या खर्ड्यासाठी लोखंडी खोलगट तवा असल्यास उत्तम क्रमवार पाककृती:या खर्ड्यासाठी लोखंडी खोलगट तवा असल्यास उत्तम. माझ्याकडे नसल्यानं मी […]Read More

महानगर

ठाणे आणि सीएसटी पायाभूत सुविधांचे काम जोरात सुरू

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणा करण्याचे काम मध्य रेल्वेने कालपासून सुरू केले असून ते जोरात सुरू आहे. यात ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र. ५ आणि ६ चे रुंदीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ च्या विस्तारासंदर्भात नॉन-इंटरलॉकिंग काम […]Read More

महिला

महिलाच सहजपणे ‘थायरॉईडच्या’ बळी का होतात?

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थायरॉईड डिसऑर्डर ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करणे थांबवते, ज्यामुळे थायरॉईड हार्मोनचे प्रमाण असंतुलित होते. थायरॉईडशी संबंधित समस्यांमध्ये दोन मुख्य समस्या आहेत, हायपोथायरॉईडीझम, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी कमी हार्मोन्स सोडते आणि दुसरी हायपरथायरॉईडीझम आहे, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी जास्त हार्मोन्स सोडते. तसं पाहायला गेलं तर ही […]Read More

खान्देश

स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या २४ तासांत डेंग्यूची रुग्ण संख्या १००

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भर उन्हाळ्यात स्वाईन फ्लूमुळं नाशिककरांची चिंता वाढली असून गेल्या २४ तासांत २ जणांचा बळी गेलाय. शहरात स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. नाशिक शहरामध्ये डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाइन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोन जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर […]Read More

अर्थ

सार्वत्रिक निवडणुक निकालापूर्वी बाजारात (Stock Market) घसरण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 31 मे रोजी संपलेल्या अस्थिर आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील नफा मिटवला. बाजारात जवळपास 2 टक्के घसरण झाली. एक्झिट पोलचे निकाल, GDP डेटा, मे F&O एक्सपायरी आणि सातत्याने FII ची विक्री,महागाई तसेच जागतिक स्तरावरील व्याजदर दीर्घकाळ चढे राहण्याची शक्यता या गोष्टींचा प्रभाव बाजारावर होताना दिसला. परंतु संमिश्र कॉर्पोरेट […]Read More

महाराष्ट्र

स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नदी संस्कृतीचे जतन आणि राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी गोदावरी उपक्रम हाती घेणाऱ्या नाशिक येथील रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार आयोध्येतील रामजन्मभूमी नासाचे विश्वस्त परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथे गोदाकाठी झालेल्या सोहळ्यामध्ये आचार्य जितेंद्रनाथ महाराज इस्कॉन चे गौरांग प्रभू महाराज […]Read More

Lifestyle

उकडलेल्या आवळ्यांचं लोणचं

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १० मिनिटे लागणारे जिन्नस:  आवळेलाल मोहरीलाल तिखटमीठहिंगहळदसाखरलिंबूरस क्रमवार पाककृती:  १. आवळे अगदी थोडं पाणी घालून उकडून घ्यायचे.(मी फ्रोझन वापरले म्हणून कुकरात एक शिट्टी काढली. ताजे घेतले तर दोन काढाव्या लागतील कदाचित.)२. उकडलेल्या आवळ्यांतल्या बिया काढून टाकायच्या. त्यांच्या फोडी हातानेच सुट्या होतात.३. आवळ्यांना सुटलेलं पाणी निथळून […]Read More

सांस्कृतिक

विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या दगडी मूर्ती

सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती, नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मूर्तींची पाहणी करून अभ्यास […]Read More

खान्देश

मुलीच्या वस्तीगृहांना यापुढे अहिल्यादेवींचे नाव…

अहमदनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. […]Read More