mmcnews mmcnews

पर्यावरण

पावसाने धुवून काढले मुंबईचे प्रदूषण, AQI 85 वर पोहोचला

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी झालेल्या पावसाने महानगर आणि परिसरातील वायू प्रदूषण धुवून काढले आहे. या मोसमात सामान्यतः मुंबईच्या हवेची गुणवत्ता 100 AQI वर राहते, परंतु अवकाळी पावसामुळे बुधवारी मुंबईच्या हवेची सरासरी 85 AQI नोंदवली गेली. यापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी महानगरातील हवेची गुणवत्ता 100 AQI च्या खाली म्हणजेच समाधानकारक पातळीवर पोहोचली होती. […]Read More

Lifestyle

भरली गिलके

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  १. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,३. लसुण ४/५ पाकळ्या,४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,७. मीठे चवीपुरतं,८. तेल (आवडीनुसार). […]Read More

कोकण

तळ कोकणात पावसाची जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. ML/ML/SL 3 June 2024Read More

ट्रेण्डिंग

कोल्हापूरात भरधाव कारने चार दुचाकींना चिरडले, तिघांचा मृत्यू

कोल्हापूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरातील सायबर चौकात आज दुपारी एका भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले कारचे चालक हे कोल्हापुरातील […]Read More

ट्रेण्डिंग

व्हॉट्सॲपने कायमचे बंद केले ७० लाख भारतीय नंबर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांच्या दैनंदिन संपर्क यंत्रणेत मोठी भूमिका बजावणाऱ्या व्हॉट्सॲपने ने आता भारतातील ७० लाखांहून अधिक नंबर आता कायमचे बंद केले आहेत. व्हॉट्सॲपवरून फेक कॉल किंवा स्पॅम मेसेज येण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. यातून अनेकांची सायबर फसवणूकही होत असते. व्हॉट्सॲपकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजरवर दर महिन्याला कारवाई करण्यात येत […]Read More

देश विदेश

PoK पाकीस्तानचा भाग नाही, पाक सरकारचा कबुलीनामा

इस्लामाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यांची पचाहत्तर वर्षे भारत आणि पाकमध्ये ज्या भूभागावरून वितुष्ट निर्माण झाले आहे, भारताच्या ज्या भूभागावर पाकने वर्षांनुवर्ष जबरदस्तीने कबजा मिळवला आहे. तो भाग आपला नाहीच असा दावा आता पाक ने केला आहे. प्रचंड महागाई आणि अनावस्थेमुळे सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सातत्याने पाक सरकारविरोधी आंदोलने होत आहेत. आता पाकिस्तानने कब्जा […]Read More

देश विदेश

मीडिया किंग उद्योगपती रुपर्ट मरडॉक यांनी ९३ व्या वर्षी केलं

कॅलिफोर्निया, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माध्यम सम्राट आणि अब्जाधीश गपती उद्यो रुपर्ट मरडॉक यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केलं आहे. कॅलिफोर्निया येथील फार्महाऊसवर ६७ वर्षीय प्रेयसी एलेना झुकोवा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. एलेना या जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. एप्रिल २०२३ मध्ये माजी पोलीस अधिकारी ॲन लेस्ली स्मिथ यांच्याशी ठरलेलं […]Read More

बिझनेस

निफ्टी बँक इंडेक्सने प्रथमच ओलांडला ५० हजारांचा टप्पा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निफ्टी बँक निर्देशांकाने आज प्रथमच 50 हजारांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. निर्देशांक 40 हजारांवरून 50 हजारांवर जाण्यासाठी अडीच वर्षे लागली. ऑक्टोबर 2021 मध्ये निर्देशांकाने प्रथमच 40 हजारांचा चा टप्पा ओलांडला होताय निफ्टी बँक इंडेक्समध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांचे शेअर्स समाविष्ट आहेत.निफ्टी बँकेने गेल्या सहा वर्षांत […]Read More

ट्रेण्डिंग

निवडणूक संपल्यावर ३ जूनपासून पुन्हा टोलवाढ

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा मतदान संपल्यानंतर टोल वाढविला आहे. ३ जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वच टोलनाक्यावर 3 ते 5 टक्के अधिक रूपयांचा टोल आकारला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरातल्या ११०० टोलनाक्यांवर टोल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अचानक वाढलेल्या या टोलमुळे नागरिकाना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एप्रिल […]Read More

ट्रेण्डिंग

१० व्या मजल्यावरून उडी मारून आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याविषयी पोलिसांचा शोध सुरू आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने लिपी रस्तोगी हीने मंत्रालयासमोर असलेल्या सुनीती या इमारतीच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. २७ वर्षीय […]Read More