mmcnews mmcnews

राजकीय

पंतप्रधान मोदी फक्त दिड लाख मताधिक्याने वाराणसीतून विजयी

वाराणसी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘अबकी बार चारसो पार’ चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा विजयी होत यशाची हॅट्रीक केली आहे. मात्र यावेळी त्यांचे मताधिक्य घटल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय (Ajay Rai) यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांतील […]Read More

महिला

भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण अधिक?

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. त्यातील भारतीय महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे,  एका संशोधनातील आकडेवारीनुसार, 2019 मध्ये भारतातील 45,000 पेक्षा जास्त महिलांचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाल्याचं समोर आलं. त्यामुळे याचे वेळीच निदान केले नाही, तर जीवावर बेतू […]Read More

पर्यावरण

हवामान बदलाचा आरोग्यावर कसा होतो परिणाम?

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदल खरा असून याचा परिणाम केवळ आपल्या ग्रहावर अकल्पनीय प्रकारे होत नाही. सध्या हा मानवतेसमोरील सर्वात मोठा धोका आहे. वाढते तापमान, समुद्राची वाढती पातळी आणि तीव्र हवामानाच्या घटनांची संख्या आणि तीव्रता वाढण्याव्यतिरिक्त, स्वच्छ हवा, शुद्ध पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित निवारा यासह आरोग्याच्या सामाजिक […]Read More

अर्थ

NDA ला अपेक्षित बहुमत न मिळाल्याने शेअर बाजारात घसरण

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे मोठे पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात NDA सरकारला अपेक्षित बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३९० अंकांनी घसरून ७२०७९ अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी १३७९ अंकांनी घसरून २१८८४ अंकांच्या […]Read More

राजकीय

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून संजय दिना पाटील विजयी

मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. संजय दिना पाटील यांना ४ लाख ५० हजार ९३७ एवढी मते मिळाली, तर श्री. कोटेचा यांना ४ […]Read More

राजकीय

अमेठीतून स्मृती इराणी पराभूत, काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा विजयी

अमेठी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर) : मागच्या लोकसभा निवडणूकीत अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदार संघात विजयी झालेल्या भाजपच्या स्मृती इराणींना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीच्या जागेवर स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे. त्या 1.30 लाख मतांनी पराभूत झाल्या. काँग्रेसचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे किशोरी लाल शर्मा यांनी पहिल्यांदाच निवडणूक […]Read More

देश विदेश

राहुल गांधी तब्बल ४ लाख मतांनी विजयी

रायबरेली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भाजपाला शर्थीने टक्कर दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. वायनाड […]Read More

Lifestyle

वालाचे बिरडे

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २५ मिनिटे लागणारे जिन्नस:  भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी ओले खोबरे अर्धा वाटी लसूण 7-8पाकळ्या हिरवी मिरची एक 1कांदा बारीक चिरून गूळ आवडीनुसार 2 अमसुलं जिरेधणे पूड हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर क्रमवार पाककृती:  प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र […]Read More

राजकीय

नाशिकला वायुदलाचे विमान कोसळले, पॅराशूटच्या सहाय्याने चालकाने वाचवला जीव

नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी वायुदलाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. वायु दलाचे हे मिग विमान नाशिकच्या पिंपळगावातील शिरसगाव परिसरात कोसळले. विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीने वैमानिक विमानाबाहेर आल्याने त्याचा जीव वाचला असू तो सुखरूप आहे. इतर कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विमान पडल्याच्या जागी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

एनडीए आणि इंडिया आघाडीत काटे की टक्कर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. भाजपा आणि इंडिया आघाडीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंतचे आकडे समोर आले आहेत. त्यात एनडीएला २९५ जागा, तर इंडिया आघाडीला २२९ जागा मिळाल्या आहेत. इतर पक्षांना १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. संध्याकाळपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होणार […]Read More