mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

निवडणूक संपल्यावर ३ जुन पासून पुन्हा टोलवाढ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा मतदान संपल्यानंतर टोल वाढविला आहे. ३ जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वच टोलनाक्यावर 3 ते 5 टक्के अधिक रूपयांचा टोल आकारला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरातल्या ११०० टोलनाक्यांवर टोल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अचानक वाढलेल्या या टोलमुळे नागरिकाना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात […]Read More

सांस्कृतिक

त्यागराज खाडिलकर यांना अरुण पौडवाल पुरस्कार प्रदान!

मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार दिवंगत अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ  देण्यात येणारा   “कृतज्ञता गौरव पुरस्कार ”  यंदा सुप्रसिद्ध गायक,सूत्र संचालक, अभिनेता तथा संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल,कवीता पौडवाल- तुळपुळे आणि पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला. या वेळी “स्वरकुल ट्रस्ट”च्या […]Read More

राजकीय

मुख्यमंत्र्यानी घेतली शहाजीबापू पाटील यांची रुग्णालयात घेतली भेट

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. नुकतीच शहाजीबापू यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळ गाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून […]Read More

ट्रेण्डिंग

निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, उद्या मतमोजणी

मुंबई, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत […]Read More

Lifestyle

दहि-बुत्ती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १५ मिनिटे लागणारे जिन्नस:  तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) – तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता. प्रमाणः दोन माणसांकरतातांदूळ – एक वाटीदूध – दोन ते अडीच वाट्या (गरम करून, […]Read More

राजकीय

स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांनो ही लक्षणे असतील तर व्हा सावध

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्करोग असलेल्या महिलांसाठी खास टिप्स तणावमुक्त राहा: स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे स्वत: च्या आरोग्यची काळजी घेत असताना मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गरज भासल्यास समुपदेशनासारखा पर्याय निवडणे जेणेकरुन तणावाचे व्यवस्थापन करता येईल. ध्यानधारणा किंवा योगसाधना केल्यास उपचारादरम्यान येणारा मानसिक तणाव आणि नैराश […]Read More

Uncategorized

बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात खून

कोल्हापूर दि २– १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा आज कळंबा कारागृहात खून करण्यात आला आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यात लोखंडी झाकण घालून त्याचा खून करण्यात आला आहे. न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, […]Read More

मराठवाडा

नांदेडमध्ये सापडलेले ४६ वर्षांपूर्वीचे ४३७ राऊंड …

नांदेड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी शिवारातील नाल्यामध्ये शनिवारी रात्री १९७८ मध्ये बनवलेले ४३६ राऊंड म्हणजे बंदुकीच्या गोळ्या पोलिसांना सापडल्या आहेत. पाडेवाडी शिवारात राहणारा आकाश रामराव पावडे हा युवक झाडाझुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला या बंदुकीच्या गोळ्या राऊंड दिसून आल्या. त्याने त्या घरी नेल्या. त्यावेळी पालकांनी याबाबत भाग्यनगर पोलिसांना […]Read More

Uncategorized

दाट वनस्पतींनी नटलेला, किहिम बीच

दाट वनस्पतींनी नटलेला, किहिम बीच हा बहुतेक भारतीय समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळा आहे. शहरापासून अवघ्या 3.5 तासांच्या अंतरावर असलेले किहीम हे तरुणांचे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. पाणी स्वच्छ आहे आणि समुद्रकिनारा आश्चर्यकारकपणे व्यवस्थित आहे. जर तुम्ही फक्त थंड होण्यासाठी, वाळूवर फेरफटका मारण्यासाठी आणि सूर्यास्त पाहण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचा परिपूर्ण अनुभव देते. जर तुम्ही […]Read More

Uncategorized

ठाण्यात 5 नंबर प्लेटफार्म ला आली पहिली लोकल, मेगाबलॉक संपला

ठाणे दि २– ठाणे फलाट क्रमांक पाचचे काम पूर्ण होऊन आज पासून प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलविण्याचे महत्वाचे कार्य पूर्ण झाले आहे. आता या फलाटाची रुंदी वाढविण्यासाठी सिमेंटच्या विटा बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे त्यानंतर या फलाटावर पहिली लोकल गाडी आली, तिचे प्रवाशांनी […]Read More