तृणधान्याची रांगोळी ठरली आकर्षण

 तृणधान्याची रांगोळी ठरली आकर्षण

औरंगाबाद, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड येथील कृषी महोत्सवात तृणधान्य पासून तयार करण्यात आलेली रांगोळी ठरली आहे महोत्सवाचे मुख्य आकर्षण.

यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सवात एक स्टॉल लावण्यात आला असून मानवी जीवनात तृण धान्याचे महत्व समजून घेण्यासाठी कृषी महोत्सवात कृषी विभागाच्या वतीने भरड व तृणधान्यापासून आकर्षक रांगोळी तयार करण्यात आली असून ही महोत्सवात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आकर्षण ठरत आहे.

ML/KA/PGB

4 Jan 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *