सावरकर वक्तव्यावरून महा विकास आघाडी धोक्यात

 सावरकर वक्तव्यावरून महा विकास आघाडी धोक्यात

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.Maha Vikas Aghadi in danger due to Savarkar’s statement

स्वा सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही असे कालच उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, मात्र भाजपा यावरून राजकारण करीत आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे.

ML/KA/PGB
18 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *