समान नागरी कायद्याबाबत लॉ कमिशनकडे साडे ८ लाख अभिप्राय
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्रात वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समान नागरी संहितेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधि आयोगाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत.
विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी बुधवारी सांगितले की विधी आयोगाने दोन आठवड्यांपूर्वी नवीन सल्लामसलत प्रक्रिया सुरू केल्यापासून समान नागरी संहितेवर 8.5 लाख प्रतिसाद मिळाले आहेत.
SL/KA/SL
28 June 2023