IPL चा माहोल पुन्हा सुरू

 IPL चा माहोल पुन्हा सुरू

मुंबई, दि.‌१३ : भारत- पाक दरम्यानच्या युद्धस्थितीमुळे स्थगिती करण्यात आलेले IPL सामने आता 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. 3 जून ला या सिरिज मधील अंतिम सामना होणार आहे.

बीसीसीआयने 13 साखळी आणि 4 प्लेऑफ असे एकूण 17 सामने हे 17 मे 3 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. साखळी फेरीतील 13 सामने हे बंगळुरु (एम चिन्नास्वामी स्टेडियम), सवाई मानसिंह स्टेडियम (जयपूर), अरुण जेटली स्टेडियम (नवी दिल्ली), भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम (लखनौ) आणि वानखेडे स्टेडियम (मुंबई) आणि नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) येथे खेळवण्यात येणार आहेत. तर प्लेऑफच्या 4 सामन्यांचं ठिकाण जाहीर करण्यात आलेलं नाही.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *