mmcnews mmcnews

विदर्भ

भूगर्भात सापडले आदिमानवांच्या वस्तीचे पुरावे, पाषाण कालीन हत्यारे

चंद्रपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयेगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात २५,००० वर्षादरम्यानच्या मध्यपाषाण ( Mesolithic ) युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहेत. चंदपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी ह्या परिसरात प्रथमच अश्या प्रकारची […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रासह या १२ राज्यांत उद्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ जागांसाठी मतदान

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल जागेवर बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता या जागेवर 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, […]Read More

Lifestyle

कोळंबी लोणचं

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  क्रमवार पाककृती:  आज जवळ जवळ ५ वर्षाने मायबोलीवर पाकृ लिहिताना बरं वाटतंय.. इतका ब्रेक का घेतला, माझं मलाच माहित नाही.. असो.. चला सुरु करू.. कोळंबीला हळद, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट लावून किमान अर्धा तास मुरवत ठेवा. मोहरीचं तेल तापवून त्यात […]Read More

महानगर

ठाकरे आणि शरद पवार गटांचे जाहीरनामे प्रकाशित

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांचा प्रचार जोरदार सुरू असताना विविध राजकीय पक्ष मतदारावर आश्वासनांची बरसात करत आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे जाहीरनामे आज प्रसिद्ध झाले. शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर केंद्रकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन […]Read More

देश विदेश

साखर कारखान्यांना दिलासा, सरकारने उठवली इथेनॉल निर्मिती बंदी

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांना खूप नुकसान सहन करावे लागत होते. राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची एफआरपी थकवली होती केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीचा आवळलेला लगाम, साखर निर्यातीवरील बंधनं आणि साखरेचा किमान विक्री […]Read More

राजकीय

२१ साखर कारखान्यांना सरकारकडून कर्जाची हमी

मुंबई, दि. २५ (एमएसी न्यूज नेटवर्क) : राज्यात लोकसभा निवडणूकांसाठीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वीच राज्य सरकारने आजारी साखर कारखान्यांना कर्ज देण्याची हमी दिल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने २१ साखर कारखान्यांच्या कर्जाची हमी घेतल्याने या कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. या २१ पैकी १५ कारखाने सत्तेत सहभागी झालेल्या शिंदे गटातील नेत्यांचे आहेत. तर सहा कारखान्यांमध्ये दोन शरद […]Read More

देश विदेश

एशियन अंडर-20 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला चार पदके

दुबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या अंडर-20 आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी एका सुवर्णासह एकूण 4 पदके जिंकली. भारतीय खेळाडूंनी भालाफेकमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले, तर भारताला 1500 मीटर आणि डिस्कस थ्रोमध्येही रौप्यपदक मिळाले. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 24 ते 27 एप्रिलदरम्यान आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारतातील 31 पुरुषांसह 60 सदस्यांचा […]Read More

ट्रेण्डिंग

महाकाय तुळईने सांधणार मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प उद्या (शुक्रवार )२६ एप्रिल रोजी एक आव्हानात्मक टप्पा गाठणार आहे. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) शुक्रवारी पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते […]Read More

महानगर

लैंगिक छळ विरोधी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन ठिकाणी होणारे लैंगिक छळाविरोधी जनजागृती विषयी सावित्रिबाई फुले स्त्री संसाधन केंद्र मुख्य तक्रार समितीकडून तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (२५ एप्रिल ) करण्यात आले. सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, उप […]Read More

महानगर

बहुतेक सोशल मीडियावर हवामान अंदाजाची अफवा

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये असे मत प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लब व प्रादेशिक […]Read More