नवी दिल्ली, 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मतदार यादीतील गैरप्रकारांचे आरोप होत असतानाच मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा केली. नुकतेच संसदेत डुप्लिकेट मतदार ओळखपत्राच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाच्या […]Read More
नवी दिल्ली, 15 : देशातील बहुसंख्यांक इतर मागासवर्गीय (ओबीसी) बांधवांना विशेषत: या प्रवर्गातील शोषित, पीडित, वंचित, उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने न्या.रोहिणी आयोग स्थापन केला होता. सरकारने लोकसभेत हा अहवाल सादर करावा, अशी मागणी ओबीसी नेते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केली.पत्रकारांसोबत बोलताना पाटील म्हणाले […]Read More
रत्नागिरी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील शिमगोत्सव इथे जोपासल्या जाणाऱ्या प्रथा आणि परंपरांमुळे विशेष ठरतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मढ यात्रा काढण्याची अनोखी परंपरा आहे. संपूर्ण कोकणात अशा प्रकारची ही प्रथा फक्त खेड तालुक्यातच जोपासली जाते. गावाला नजर लागू नये आणि येणारे वितुष्ट दूर व्हावे यासाठी ही मढ यात्रा काढली जाते. पूर्वजांपासून ही परंपरा […]Read More
वाशीम दि १५:– वाशीम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाचं क्षेत्र वाढलं असून सरासरीपेक्षा २९७ हेक्टर वर जास्त पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिलीये. वाशीम जिल्ह्यात सरासरी १हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मुगाची पेरणी अपेक्षित होती. मात्र यामध्ये वाढ झाली असून यावर्षी १ हजार ६१२ हेक्टर वर उन्हाळी मुगाची पेरणी झालीये. मूग हे कमी कालावधी चांगलं उत्पन्न […]Read More
सांगली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गेली दोन वर्षे वायदा बाजारामुळे हळदीचे दर सुमारे 4000 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला हळदीचे दर वाढवले जातात. नंतर चार ते पाच हजार रुपयांनी हळदीचे दर पाडले जातात. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. हळद […]Read More
राधिका अघोर जागतिक हक्क संरक्षण दिन दरवर्षी 15 मार्च ला पाळला जातो. यंदाच्या वर्षाची संकल्पना ” शाश्वत जीवनशैलीकडे न्याय्य संक्रमणअशी आहे. ग्राहकांच्या हितासाठी, त्यांची फसवणूक टाळण्यासाठी, ग्राहक संरक्षण चळवळ सुरू झाली. ग्राहकांच्या संरक्षणाचे कायदे अतिस्त्वात आले, मात्र, त्याविषयी अनेकांना माहितीच नसते. ह्या कायद्याविषयी लोकांना सांगणे, जनजागृती करणे आणि फसवणूक झालेल्या ग्राहकांना संरक्षण देणे, यासाठी विविध […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरातील एक सोपी आणि पौष्टिक रेसिपी म्हणजे पिठलं. गरम गरम भाकरीसोबत खाल्ले जाणारे हे पिठलं झटपट तयार होते आणि त्याची चव अप्रतिम असते. खासकरून पावसाळ्यात किंवा थंड हवामानात गरमागरम पिठलं-भाकरीचा आस्वाद घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. साहित्य: कृती: पिठल्याचे फायदे: या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थाचा आनंद घेण्यासाठी आजच […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. मात्र, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि हवामान बदलामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. भविष्यात ही समस्या गंभीर होऊ शकते, त्यामुळे जलसंवर्धन अत्यावश्यक बनले आहे. पाण्याच्या कमतरतेची कारणे: पाणी वाचवण्यासाठी उपयुक्त उपाय: १. घरगुती उपाय: २. कृषी क्षेत्रातील उपाय: ३. उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्र: जलसंवर्धनाचे […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांचे आरोग्य टिकवण्यासाठी योगासने हा सर्वोत्तम उपाय आहे. योगामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर मानसिक शांतताही मिळते. दैनंदिन तणाव, हार्मोनल बदल, पाठदुखी, स्नायूंचा ताण यांसाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो. महिलांसाठी उपयुक्त योगासने: १. ताडासन (Mountain Pose) २. भुजंगासन (Cobra Pose) ३. बद्धकोणासन (Butterfly Pose) ४. शिशुआसन (Child’s Pose) […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोकरीसाठी मुलाखत देताना अनेक उमेदवार आत्मविश्वासाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. परंतु, योग्य उत्तर देण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते. ‘स्टार’ (STAR) तंत्र हे एक प्रभावी साधन आहे, जे तुमच्या उत्तरांना अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह बनवते. ‘STAR’ तंत्र म्हणजे काय? ‘STAR’ म्हणजे Situation (परिस्थिती), Task (कार्य), Action (कृती) […]Read More